सिव्हिक सेन्स : मजबूत लोकशाहीची खरी ताकद
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपली राज्यघटना प्रत्येक नागरिकाला अनेक मूलभूत अधिकार प्रदान करते. मात्र, या अधिकारांसोबतच राज्यघटनेच्या कलम ५१(अ) मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्येही नमूद केली आहेत. नागरिकांनी या कर्तव्यांचे पालन केल्यास देशाची प्रगती, एकता आणि अखंडता अधिक मजबूत होते.

















































































































































































































































































































































































































ज्येष्ठ इतिहास संशोधक मा.