•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

हिंदूंनी सावध आणि संघटित राहणे आवश्यक आहे

विश्व संवाद केंद्र - पुणे 29 days ago
बातम्या  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 कोजागिरी जागृत होण्याचा दिवस  - हिंदूंनी सावध आणि संघटित राहणे आवश्यक आहे 

पुणे - दिनांक १६ ऑक्टोबर रोजी आंबेगावच्या सिल्वर काउंटी या सोसायटी मध्ये कोजागिरीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या वेळेस श्री अंकुर उमेदकर यांनी " आपली संस्कृती आणि परंपरा" या विषयावर आपले विचार मांडले. श्री अंकुर उमदेकर हे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक उच्च पदस्थ अधिकारी आहेत तसेच समाज कार्यकर्ते आणि व्याख्याते आहेत.
यावेळेस श्री अंकुर म्हणाले कि  भारत हे एक अतिशय पुरातन आणि सनातन संस्कृती असलेले राष्ट्र आहे आणि धर्म त्याचा पाया आहे. जे नष्ट होत नाही ते सनातन. इतर कितीतरी संस्कृती नष्ट  झाल्या पण कित्येक आक्रमणानंतरही भारतीय संस्कृती टिकून आहे.आपल्या संस्कृतीत आपण परस्रीला मातेसमान मानतो इतकेच नाही तर पृथ्वी , नद्या ,गाय यांनाही आपण माता मानतो. हि संस्कृती सदाचार, सहिष्णुता , सर्वसामावेशकता  मानणारी संस्कृती आहे त्यामुळे त्याचे एक प्रेषित नाही , एक ग्रंथ नाही. अश्या या सनातन संस्कृतीवर आज जाणीव पूर्वक आघात होत आहेत. लव्ह जिहाद, Vote जिहाद, असे अनेक प्रयत्न चालू आहेत. शेजारील बांगलादेशसारख्या राष्ट्रातील तसेच पश्चिम बंगाल मधील  हिंदूंची परिस्थिती वाईट आहे.आपण सावध आणि संघटित राहिलो नाही तर हि आग आपल्यापर्यंत नक्कीच पोहचू शकते. त्यामुळे संघटन पाहिजे. मतदान केलंच पाहिजे आणि करताना विवेक जागृत ठेऊन धर्म रक्षणासाठी मतदान केले पाहिजे.


यावेळेस सोसाटीचे अध्यक्ष श्री बसवराज गिरी, श्री धर्मा, श्री अनिल राजपूत, श्री श्रीनिवास देशपांडे आणि इतर बंधू आणि भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.दुग्ध पानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • हिंदूंनी सावध आणि संघटित राहणे आवश्यक आहे
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (55), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (34), संस्कृती (33), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.