वेचक - वेधक

Photo

वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम करण्याचे षडयंत्र का केले जात आहे ?

वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम करण्याचे षडयंत्र का केले जात आहे ?

Photo

तुकोबांच्या वैकुंठगमनास हत्या म्हणणे कितपत योग्य ?

तुकोबांच्या वैकुंठगमनास हत्या म्हणणे कितपत योग्य ? - तुकोबांनी वेद,देव,व्रतवैकल्य वैदिकधर्म नाकारला होता, त्यांची हत्या झाली होती अशा प्रकारची खोटी मांडणी फाल्गुन महिन्यात केली जाते

Photo

विश्व संवाद केंद्र आयोजित लेखन स्पर्धा: 'मी अनुभवलेला महाकुंभ'

विश्व संवाद केंद्र आयोजित लेखन स्पर्धा: 'मी अनुभवलेला महाकुंभ'

Photo

सयाजीराव_खंडेराव_गायकवाड (तिसरे) यांचा जन्मदिन

जन्म. १० मार्च १८८६३ कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा. श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड यांचे खरे नाव गोपाळराव काशीराव गायकवाड होते. श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड हे १८७५ ते १९३९ साला दरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. ते भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्

Photo

12 मार्च हा वीर बाबुराव शेडमाके यांचा जन्मदिन

भारतात जवळजवळ सातशे अनुसूचित जमाती राहतात आणि त्यांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्यप्रियता. रामायण काळापासून भारताच्या वन क्षेत्रात अनेक राजांनी राज्य केले आहे आणि त्यांनी नागरी राजांना मदत देखील केली आहे.

Photo

स्त्री लेखिकांची खंडित परंपरा पुढे नेणाऱ्या सवित्रीबाई

सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह म्हणजे ‘काव्यफुले’. या संग्रहात त्यांनी अनेक सुंदर रचना केल्या आहेत. यात मुख्यत्वे निसर्गकविता, सामाजिक, प्रार्थनापर, आत्मपर, काव्यविषयक तसेच बोधपर कवितांचा समावेश आहे.

Photo

मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर

Photo

माणुसकीच्या धर्माचा जागर करणारी - बिऱ्हाड परिषद..

माणुसकीच्या धर्माचा जागर करणारी - बिऱ्हाड परिषद.. - या परम पवित्र भारत मातेला जर वैभवाच्या शिखरापर्यंत न्यायचं असेल तर, पोटाला कोरभर तुकडा मिळविण्यासाठी दगड फोडणारे, नाचणारे गाणारे, कसरत करणारे , नेहमीच उपेक्षित अशा या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे.

Photo

मराठी भाषा दिन- मराठी भाषा संवर्धन काळाची गरज

मराठी भाषा दिन - महाराष्ट्रीयन मुलांना मराठी भाषा नीट लिहिता वाचता येत नाही अशा प्रकारचा नकारात्मक सूर सध्या समाजात पसरला आहे . येणाऱ्या काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवणे. ही मराठी भाषिक म्हणून आपली जबाबदारी आहे.

Photo

अनादी मी अनंत मी अवध्य विनायक सावरकर

अनादी मी अनंत मी अवध्य विनायक सावरकर - क्रांतीसुर्य, स्वातंत्र्यवीर हिंदू हृदय सम्राट, श्री. विनायक दामोदर सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी योध्दा, निर्भिड सशस्त्र क्रांतिकारक, प्रखर वक्ता, मनस्वी महाकवी.

Photo

मानवतावादी विचारवंत सावरकर

मानवतावादी विचारवंत सावरकर ( Savarkar ) - खरतर सावरक हे एक थोर मानवतावादी विचारवंत होते पण त्यांचा मानवतावाद स्वप्नाळू नसून वास्तवावर आधारित होता. हिंदुत्व ही विश्वबंधुत्व व मानवता ह्याकडे जाणारे पायरी आहे .

Photo

स्वामी दयानंद सरस्वती

स्वामी दयानंद सरस्वती - स्वामी दयानंद सरस्वती हे एक महान क्रांतिकारक आणि समाजसुधारक होते. भारतीय समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी वैदिक परंपरेची उच्च मूल्ये आणि त्या काळची गरज लक्षात घेऊन आर्य समाजाची स्थापना केली.

Photo

श्री गुरुजी ‘मी’ पण संपवलेला महापुरुष

श्री गुरुजी ‘मी’ पण संपवलेला महापुरुष - श्री गुरूजींचे व्यक्तिमत्त्वसमजून घेणे सर्वात अवघड आहे. कारण, एका वेगळ्या स्तरावरील संपूर्ण विरोधाभासाने भरलेले वैयक्तिक जीवन, ते अतिशय सहजपणे जगले. मोक्षाच्या वाटेवरून चाललेला आणि शरीरापासून मुक्त असा हाआध्यात्मिक साधक भौतिक जगाच्या गराड्यात निवांत वावरत होता

Photo

महाकुंभ - एक' सत्य

महाकुंभ - एक' सत्य - जर कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेने मानवतेसाठी काही चांगले साध्य केले तर आपण सर्वांनी धर्म, जात, पंथ काहीही असो, त्याचे आभार मानले पाहिजेत. तथापि, केवळ स्वार्थी हेतूंसाठी विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी खोटा विमर्श मांडणे मानवतेच्या विरुद्ध आहे.

Photo

हरिहर एकतेचा प्रत्यय देणारे नरहरी सोनार महाराज

हरिहर एकतेचा प्रत्यय देणारे नरहरी सोनार महाराज - नरहरी सोनार हे आरंभीच्या आयुष्यात एकांतिक शिवभक्त होते. इतर कोणत्याही देवाचे दर्शन घ्यावयाचे नाही,असा त्यांचा बाणा होता. प॑ढरपूरला राहूनही त्यांनी कधी विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही.

Photo

जबरी पहाडिया – तिलका मांझी

जबरी पहाडिया – तिलका मांझी - इंग्रजांच्या आधिपत्याखालून मुक्त करण्यासाठी म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जनजातीतील सुध्दा हजारो लोकांनी प्राणांचे बलिदान दिले.तिलका मांझी हा असाच एक जनजातीतील स्वातंत्र्य सेनानी ज्यानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं.

Photo

सामाजिक समरसतेच्या अग्रणी :लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी -

सामाजिक समरसतेच्या अग्रणी :लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी - तीनशे वर्षांपूर्वीच समरसतेचा मानदंड ठरलेल्या लोकमाता , पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव कालपटावर सुवर्णाक्षराने कोरले गेले

Photo

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे ऐतिहासिक महत्त्व

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे ऐतिहासिक महत्त्व - अहिल्यादेवी होळकर यांच्यामुळे भारताच्या इतिहासावर झालेले परिणाम महत्त्वाचे आहेत. विशेषत: हिंदू धर्म रक्षण आणि संवर्धन या दृष्टीने त्यांचे योगदान मोठे आहे.

Photo

लोककल्याणकारी अहिल्यादेवी

लोककल्याणकारी अहिल्यादेवी - 'ईश्वराने जे उत्तरदायित्व माझ्यावर सोपवले आहे ते पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे. प्रजेला सुखी करणे हे माझे काम आहे. माझ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आज, सत्ता आणि बळाच्या जोरावर मी जे कार्य करीत आहे त्याचा मला परमेश्वरासमोर अखेरीस जाब द्यावा लागेल.'

Photo

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - अदम्य चैतन्याची महाराणी

अहिल्याबाईंनी आपल्या धर्मकार्याला दानशूरतेची, परोपकाराची जोड दिली. त्यांच्या पुढाकाराने श्री मल्लिकार्जुन, श्री वैजनाथ, श्री काशी विश्वनाथ, श्री घृष्णेश्वर येथे मंदिरे बांधण्यात आली. श्री सोमनाथ आणि श्री ओंकारेश्वर येथे मूर्ती पुन्हा स्थापित करण्यात आल्या.

Photo

अहिल्यादेवी आणि पर्यावरण

पर्यावरण रक्षण ही आज काळाची गरज बनली आहे. मानवी अस्तित्वाशी थेट संबंध असणाऱ्या पर्यावरण रक्षणासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळी दिलेले योगदान पाहून त्यांच्या विषयीचा आदर दुणावतो. पर्यावरणाचे महत्त्व त्यांनी त्या काळी ओळखले होते यात शंका नाही.

Photo

अहिल्याबाईंच्या राज्यातील आर्थिक धोरण

अहिल्याबाईंच्या राज्यातील आर्थिक धोरण हे राज्य आणि सामान्य जनता या दोघांचे हित साधणारे होते. आर्थिक ताकद ही राज्याचा कणा असते याची जाणीव अहिल्याबाईंना होती. त्यांच्या आर्थिक धोरणावर प्रकाश टाकणारा हा लेख.

Photo

जनजाति संस्कृति रक्षा का शंखनाद!

प्रयागराज महाकुंभ में गूंजेगा - जनजाति संस्कृति रक्षा का शंखनाद! प्रयागराज में चल रहे महाकुंभ में वनवासी कल्याण आश्रम द्वारा 6 से 10 फरवरी तक भव्य जनजाति समागम का आयोजन किया जा रहा है।

Photo

आरोग्यविषयक जागृती मोहीम - रविवारी ‘सेवा भवन दौड़

‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे ‘सेवा भवन दौड़’ या मूत्रपिंडाच्या स्वास्थ्या विषयी जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सेवा भवन दौड़’चा प्रारंभ रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता होईल.

Photo

मूळ किं. ७५० ५० टपाल = ८०० रू.

‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग। लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग। ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग। त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग।।’

Photo

Being Different ह्या पुस्तकाचा ‘धर्म माझा वेगळा’ - पाश्चात्यांच्या वैश्विकीकरणाला दिलेले भारतीय आव्हान, लेखक राजीव मल्होत्रा हे पुस्तक आता मराठीत

Being Different ह्या पुस्तकाचा ‘धर्म माझा वेगळा’ - पाश्चात्यांच्या वैश्विकीकरणाला दिलेले भारतीय आव्हान - हा विषय फक्त धर्म ह्या अर्थाने नाही तर एकूण समाजव्यवस्था ह्या अर्थाने आहे. सेमेटिक रिलिजन्स आणि हिंदू धर्म आणि समाजव्यवस्था ह्यामधील तात्त्विक, मूलभूत फरक सांगणारे हे लेखन .

Photo

पुण्यश्वोक अहिल्याबाईं - राष्ट्रीय एकतेची पुनर्स्थापना

समाजातील कुप्रथांना दूर सारत पुण्यश्वोक अहिल्याबाईंनी लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. भारतीय संस्कृतीच्या प्रतिकांचे संवर्धन करत राष्ट्रीय एकतेच्या पुनर्स्थापनेचे कार्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले .

Photo

हिंदुत्व हा सर्वसमावेशक विचार - पुसदमधील केशव स्मृती भवनाचे लोकार्पण

हिंदुत्वाचा विचार कोणाला पराजित करण्याचा नाही तर सर्वांना जिंकण्याचा आहे. शस्त्र नव्हे तर शास्त्र घेऊन आमचा प्रवास सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मा. भय्याजी जोशी यांनी यवतमाळच्या ‘केशव स्मृती’ या भवनाचे लोकार्पण करताना केले.

Photo

> राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या उज्वल भविष्याच्या दिशेने

१९२५ ला स्थापना झालेल्या RSS ला आता जवळपास शंभर वर्षे होत आली आहेत.हा संघ जगाच्या दृष्टीनं एक गूढ आहे.त्यात नेमकं काय चालतं हे समजत नाही.हा संघ सुरुवातीला दुर्लक्षित होता

Photo

अरुण काथे - सावित्रीबाई वावीकर स्मृती पुरस्कार जाहीर !!

सार्वजनिक वाचनालय,नाशिक यांच्यातर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा कै.सावित्रीबाई वावीकर स्मृती पुरस्कार यावर्षी कल्याण आश्रम पुणे जिल्हा संघटक श्री.अरुण काथे यांना जाहीर झाला आहे.

Photo

संस्कृत भारतीचे अधिवेशन

आळंदी, दिनांक १४: संस्कृतभाषा देवभाषा आहे. तिचे रक्षण आणि संवर्धन आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन संस्कृत भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र संमेलनाचे अध्यक्ष शान्तिब्रह्म मारूतिबुवा कुऱ्हेकर महाराज यांनी केले.

Photo

स्वामी विवेकानंदांची वैचारिक जडण-घडण

स्वामी विवेकानंद यांनी समाज, संस्कृती, धर्म, स्त्री, दलित व युवक, व इतर समाजातील विविध घटकांच्या बाबतीत नेमकी कोणत्या स्वरूपाचे चिंतन केलेले आहेत व त्यांची वेळेनुसार प्रसंगीकता काय आहेत, यांविषयीचा शोध घेणे गरजेचे आहेत.

Photo

समरसतेचा आदर्श प्रभू श्रीराम

गेल्यावर्षी गेल्यावर्षी पौष शुद्ध द्वादशी अर्थात प्रतिष्ठा द्वादशीला अयोध्येत श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. आज त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त

Photo

अविनाशी बीज : भारतीय गणित व त्यांच्या विश्वसंचारचा रंजक इतिहास

अविनाशी बीज : भारतीय गणित व त्यांच्या विश्वसंचारचा रंजक इतिहास - मूळ इंग्रजी लेखक डॉ. भास्कर कांबळे मराठी अनुवाद - डॉ. श्रीराम चौधाईवाले व आनंद विधाते प्रकाशन : ११ जाने. २०२५

Photo

पवना आणी मुळा नदी प्लास्टिक मुक्ती अभियान

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सौजन्याने सेवा विभाग आणि पर्यावरण संवर्धन गतिविधीच्या वतीने विविध सामाजिक संघटनांच्या सहयोगाने पवना आणि मुळा नदीच्या ४ घाटांवर स्वच्छता अभियान करण्यात आले. नूतनवर्षाची सुरूवात सेवासंस्काराने, सेवाउत्सवाने करण्यात आली.

Photo

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती - उपासनी महाराज`

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती समाजात महिलांचा दर्जा उंचावण्यासाठी चिरंतन काम उभे करणारे उपासनी महाराज

Photo

समाजमाध्यमांतून ज्ञानाधारीत देशाभिमान जागवावा.

समाजमाध्यमांमुळे आता माध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. त्यामुळे भारताबद्दलची जागृती वाढली असून, कंटेंट क्रिएटर्सनी समाजमाध्यमांद्वारे ज्ञानाधारीत देशाभिमान जागवावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.

Photo

सोयाबीन आणि कांद्यासाठी किसान संघाची केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत बैठक

सोयाबीन आणि कांद्यासाठी किसान संघाची केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत बैठक (KISAN SANGH)

Photo

हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रांसारख्या यात्रा आवश्यक

हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रांसारख्या यात्रा आवश्यक आहे, असे प्रतिपादन प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामिजी यांनी केले. श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

Photo

'व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' पुस्तकाचे प्रकाशन

संघाला संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करायचे आहे म्हणजे देशातील प्रत्येक माणूस आपल्या संघटनेशी आणून जोडायचा आहे. या अर्थाने संघातील व्यवस्थापन म्हणजे प्रत्येक माणूस संघटनेशी जोडण्याचे व्यवस्थापन असे म्हणता येईल.

Photo

अखिल भारतीय घोष संग्रहालय - मोतीबाग

संघाच्या पुण्यातील ‘मोतीबाग’ कार्यालयात घोष संग्रहालय आणि अभिलेखागार (अर्काइव) हा प्रकल्प साकारला असून संघाच्या घोषासंबंधीची विस्तृत माहिती आणि वाद्ये येथे संग्रहित करण्यात आली आहेत.

Photo

अज्ञानमय मानवजातीला उध्दरणारी भगवद्गीता

सुमारे ५००० वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त व परममित्र अर्जुन याला कुरुक्षेत्रावर एकादशीच्या दिवशी भगवत गीता सांगितली. तेव्हापासून ही एकादशी "गीता जयंती " म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Photo

गो आधारित शेती आणि उत्पादनांनी देश सक्षम होईल

"गो आधारित शेती आणि उत्पादनांनी देश सक्षम होईल!" असे विचार अखिल भारतीय गोरक्षा प्रमुख दिनेश उपाध्याय यांनी सोमवार, दिनांक ०९ डिसेंबर २०२४ रोजी विश्व हिंदू परिषद सभागृह, चिंचवड येथे व्यक्त केले.

Photo

महाकुंभ मेळ्यास ५० कोटी भाविक येणार

विविध देशांना निमंत्रणे पाठविण्याचे दोन हेतू आहेत. यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनास अधिक गती मिळेल आणि या निमित्ताने विविध देशांशी भारताचे संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.

Photo

बांगलादेशबाबत मानवाधिकारवाले गप्प का ?

बांगला देशातील हिंदू अत्याचाराचा मुद्दा सामान्य माणसात मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.

Photo

उद्या निगडीत जाहीर व्याख्यान

पूर्वांचलातील राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रचणारे कै.भय्याजी काणे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटन मंत्री अतुलजी जोग यांच्या जाहीर व्याख्यानाचे दि.८ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

Photo

राष्ट्र उभारणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्र उभारणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Photo

डॉ. आंबेडकर यांची दूरदृष्टी

डॉ. आंबेडकर यांची दूरदृष्टी

Photo

‘पूर्णम’चा दशकपूर्ती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

' पर्यावरणाचा विचार डावलून भारत विश्वगुरू होऊ शकणार नाही,म्हणूनच आपल्या मूळ भारतीय संस्कृतीत सांगितल्या प्रमाणे माणसाने निसर्गात ढवळाढवळ न करता निसर्गानूकुल वर्तन ठेवले पाहिजे.'

Photo

मोहम्मद युनूस आणि डीप स्टेटचे बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार

जर तुम्ही हिंदू असाल आणि बांगलादेशात रहात असाल तर ही पृथ्वीवरील नरकाची जिवंत व्याख्या आहे. 1946 च्या नोआखली दंगलीने बांगलादेशात हिंदूंविरुद्ध मुस्लिम हिंसाचाराची सुरुवात केली, जी आजही सुरू आहे.

Photo

बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मृतिदिनानामित्त व्याख्यानमाला

पुणे, ः महाराष्ट्रभूषण शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

Photo

बांगलादेश नव्हे, हा तर कंगालदेश!!!

बांगलादेश नव्हे, हा तर कंगालदेश!!! हवालदिल झालेल्या हिंदूंवरील अत्याचारांचे सत्र तीव्रतेने सुरु झाले. कलाकार, खेळाडू, गायक, पोलीस अधिकारी अशा अनेक पेशातील हजारो हिंदूंची हत्या करण्यात आली. खुलना, रंगपूर, राजशाही, बारिसाल अशा विभांगामध्ये अजूनही हे सत्र सुरूच आहे.

Photo

लोकनायक टंट्या भिल्ल

टंट्या भिल्लांचा जन्म १८४२ साली मध्यप्रदेशातील बदादा गावात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव भाऊसिंह होते.भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासूनच भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे.या युध्द कलांमध्ये टंट्या तरबेज होते.

Photo

बांग्लादेशातील हिंदू अत्याचारांचे भयावह वास्तव आणि आपण

बांग्लादेशातील हिंदू अत्याचारांचे भयावह वास्तव आणि आपण

Photo

अदानी प्रकरण

क संशोधन गट प्रायोजक संस्थेने दिलेल्या अजेंडावर काम करतात. परिणामी, ते हेतूपूर्ण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या कथा चित्रित करण्यासाठी खोटे विमर्श निवडू शकतात.

Photo

२९ वा ‘बाया कर्वे पुरस्कार’ श्रीमती इंदुमति काटदरे यांना प्रदान

“भारत देश हा प्राचीन काळापासून ज्ञाननिष्ठ राहिला आहे. पण मधल्या काळात झालेल्या सांस्कृतिक आक्रमणांमुळे मूळ ज्ञानप्रधान विचार दबल्यासारखा झाला. हा विचार पुन्हा प्रतिष्ठित होण्याची गरज असून पुनरुत्थान विद्यापीठ या कार्यासाठीच प्रयत्नरत आहे",

Photo

संविधानाच्या अंतर्गत मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये

संविधानाच्या अंतर्गत मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये सर्वात मोठ्या लोकशाही देशासाठी तयार केलेले भारताचे संविधान हे जगातील एकमेव सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

Photo

बांगलादेशातील हिंदूंना वाचवा.

बांगलादेशात 77 - 78 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. त्याच किंकाळ्या, त्याच अंतःकरण भेदणारे क्रंदन, आसवांनी डबडबलेली तेच डोळे, पाशवी बलात्कारानंतर फेकलेली तीच बिभत्स प्रेते, तीच उद्ध्वस्त-जळकी घरे, तेच मौन, मूकदर्शक बनलेले प्रशासन आणि तेच असहाय हिंदू...!

Photo

हिजाब आणि व्यक्ती स्वातंत्र्य

महाविद्यालय केंद्र व राज्य सरकारच्या 'हिंदुत्ववादी' भूमिके अंतर्गत काम करत असल्याचा आरोप आणि "मुस्लिम खतरे मे है" चा आरोप करत कर्नाटक उच्च न्यायालयाचे दार मुस्लिम विद्यार्थिनी पक्षाकडून ठोठावण्यात आले. तसे पाहिल्यास हा वाद अत्यंत मर्यादित स्वरूपाचा होता.

Photo

मंदिर अधिग्रहण कायदा हिंदूंच्या विरोधात

हिंदू धर्म हा भारत देशाचा आत्मा आहे. हिंदू संस्कृतीचा वारसा हजारो वर्षांपासून चालत आलेला आहे. भारतात हजारो वर्षांपासून अनेक मंदिरे अस्तित्वात असून, अनेक राजवटीतील राजांनी मंदीर उभारणीसाठी विशेष योगदाने दिली आहेत.त्या मंदिराच्या स्थापत्यकले पासून ते तेथील शिल्पकलेपर्यंत प्रत्येक गोष्टीने आजही मनाला

Photo

वीर योद्धा - लछित बोरफुकन

वीर योद्धा - लछित बोरफुकन - यांच्या प्रभावशाली नेतृत्व, शौर्य आणि बलिदानावर नवसंजीवन प्राप्त झालेल्या आसामने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास अनुभवत स्वराज्याचा मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय विकास केला.

Photo

राष्ट्रीय शिक्षा नीति 2020

राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 : शिक्षा के माध्यम से उज्जवल भविष्य का निर्माण

Photo

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची देश भक्ती

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची देश भक्ती - जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी ही भीष्मप्रतिज्ञा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना घेतली..

Photo

क्रांतिवीर भागोजी नाईक

भारतीय इतिहासात अलौकिक शौर्य गाजवणारे अनेक क्रांतिवीर होऊन गेले, पण त्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत म्हणावा तसा पोहोचलेला नाहीये, अशा अज्ञात वीरांपैकी एका वीराची कथा आहे भागोजी नाईक यांची कथा.

Photo

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मजदूर , किसान या क्षेत्रांची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आली ते म्हणजे संघाचे जेष्ठ प्रचारक श्रद्धे

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मजदूर , किसान या क्षेत्रांची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आली ते म्हणजे संघाचे जेष्ठ प्रचारक श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी

Photo

त्रिवार अभिवादन.

व्यर्थ न हो बलिदान

Photo

देशाच्या समस्यांचे निराकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात

देशाच्या सर्व समस्यांचे निराकरण केवळ एकाच उपायात आहे - - छत्रपति शिवाजी महाराजांचे चरित्र - गोविंद गिरी महाराज

Photo

सनातन हिंदू संस्कृतीवर घाला घालणाऱ्या शक्तींना वेळीच रोखा

सनातन हिंदू संस्कृतीवर घाला घालणाऱ्या शक्तींना वेळीच रोखा - आचार्य गोविंददेवगिरीजी महाराज

Photo

दीपोत्सव २०२४

दीपोत्सव २०२४ - बिजलीनगर ,

Photo

अहिंसा परमो धर्म: - भगवान महावीर

अहिंसा परमो धर्म: - भगवान महावीर - अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, क्षमा, त्याग, संयम, प्रेम, करुणा, नम्रता आणि सदाचार या सर्वांचे सार म्हणजेच महावीरांचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे

Photo

सर्व भेद विसरून हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक

सर्व भेद विसरून हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक - ह.भ. प. गणेश महाराज सुरुलकर संतांचे जीवन हे सर्वांमध्ये परमेश्वर पाहण्यास शिकवणारे आहे. मरावे परी किर्तिरुपे उरावे असे संतवचन आहे. असे जीवन जगण्यासाठी आवश्यक ते कार्य करण्याचा मार्ग संतांनी समाजाला दाखवला.

Photo

प्रखर धर्माभिमानी - यशवंतराव होळकर

यशवंतराव होळकर हे सेनापती म्हणून जेवढे पराक्रमी होते, तेवढेच धर्माभिमानी म्हणूनही त्यांचे स्थान अद्वितीय आहे. हिंदू धर्माबद्दलचा त्यांचा अभिमान त्यांच्या पत्रव्यवहारात जागोजागी दिसून येतो.

Photo

सद्भावना बैठकीत पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिला मंत्र

कितीही संकटे,अडचणी आल्या तरीही आपण सर्वांनी एकी आणि एकजुटीने एकमेकांना आधार दिला पाहिजे. समजून घेत सामावून घेतले पाहिजे.

Photo

विनम्र अभिवादन

२८ ऑक्टोबर हा दिवस भगिनी निवेदिता यांची जयंती त्यानिमित्त

Photo

सर्व देवमयी है गो

आपली भारतीय संस्कृती विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. उच्च आदर्शांचे पूजन, उत्तमाचा आदर, सहकार्यांविषयी प्रेम, समाजासाठी समर्पण, कृतज्ञता ही श्रेष्ठ जीवनमूल्ये प्राचीन काळापासून जतन केली आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये परोपकारार्थ समर्पितांना आदराने मातेचे स्थान देऊन गौरवान्वित करण्यात आले आहे. नद्यां

Photo

देवाची पूजा आपण मनोभावे करतो, मग 'पोटपूजा' घाई-गडबडीत का करावी?

भोजन हे केवळ पोट भरणे नसून जठराग्नीची पूजा आहे. त्याला 'यज्ञकर्म' म्हटलेले आहे.

Photo

दिवाळी अंक परिचय - रा. स्व. संघ माणूस घडवणारी संघटना

रा. स्व. संघ माणूस घडवणारी संघटना - सांस्कृतिक वार्तापत्र दिवाळी अंक

Photo

विद्यार्थ्यांनी लुटला अंतराळ विज्ञान प्रदर्शनाचा आनंद

विद्यार्थ्यांनी लुटला अंतराळ विज्ञान प्रदर्शनाचा आनंद

Photo

26 ऑक्टोबर

जम्मू आणि काश्मीर हे राज्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच! निसर्गाचं वरदान लाभलेलं नंदनवन.

Photo

घर घर संविधान उपक्रम

पिंपरीत उद्या घर घर संविधान उपक्रम शुभारंभ

Photo

भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी 'स्व'चा आधार आवश्यक

भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी 'स्व'चा आधार आवश्यक

Photo

मतदान जागृतीसाठी - उदय निरगुडकरांचे व्याख्यान

मतदान जागृतीसाठी - उदय निरगुडकरांचे व्याख्यान

Photo

निगडीत मातृशक्ती जागर कार्यक्रम

निगडीत मातृशक्ती जागर कार्यक्रम - महिलांच्या सहभागातूनच द्वेषमुक्त निकोप समाजनिर्मिती - अभिनेते राहुल सोलापूरकर

Photo

पाड्यावर मुक्काम करत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले आदिवासींचे जीवन

प्रेक्षणिय ठिकाणी फार तर एखाद्या ऐतिहासीक किल्ल्यावर विद्यार्थ्यांची सहल जाते. मात्र आदिवासी पाड्यावर जाऊन, त्यांच्याच घरी मुक्काम करत स्थानिक जीवन जगण्याचा अनुभव फार कमी विद्यार्थ्यांना मिळतो. सेवांकुर भारत या संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना हा अनोखा अनुभव मिळाला..

Photo

भारतीय परंपरा शिकवणी लावून कळत नाही

भारतीय परंपरा शिकवणी लावून कळत नाही

Photo

हिंदूंनी सावध आणि संघटित राहणे आवश्यक आहे

कोजागिरी जागृत होण्याचा दिवस - हिंदूंनी सावध आणि संघटित राहणे आवश्यक आहे

Photo

विश्व हिंदू परिषद - मंदिर स्वच्छता , मंदिर रोषणाई

विश्व हिंदू परिषद - मंदिर स्वच्छता , मंदिर रोषणाई

Photo

ध्येयविरहीत शिक्षणप्रणाली राष्ट्रासाठी घातक

भौतिक प्रगतीसाठी उत्पन्नाचे साधन चांगले असायलाच हवे. मात्र तेच जीवनाचे ध्येय होऊ शकत नाही. समाज परिवर्तन हे आयुष्याचे ध्येय असायला हवे. दुर्दैवाने आजची शिक्षण प्रणाली ध्येयविरहीत झाली असून, साध्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. ध्येयविरहीत शिक्षणप्रणाली राष्ट्रासाठी घातक आहे - डॉ. मनमोहन वैद्य

Photo

प्रचारकांच्या माता

प्रचारकांच्या माता

Photo

आद्यकवी महर्षी वाल्मिकी

महर्षी वाल्मिकींची कथा खूपच रोचक आणि अर्थपूर्ण आहे. चांगल्या संगतीत राहिल्याने माणसाचा कसा उद्धार होतो, याचे वाल्मिकी हे एक उत्तम उदाहरण आहे. देवर्षी नारदमुनींच्या सहवासात आल्यानंतर वाल्मिकी एक थोर संत झाले, ब्रम्हर्षी झाले आणि त्यांनी सर्व जगाला अलौकिक असे 'रामायण' नावाचे महाकाव्य दिले.

Photo

राष्ट्र कार्य हेच धर्म कार्य

राष्ट्र कार्य हेच धर्म कार्य

Photo

प्रवास भगीरथ प्रयत्नांचा...!

प्रवास भगीरथ प्रयत्नांचा...!

Photo

‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ - आशिष दुसाने

भारतीय संस्कृतीला प्राचिन इतिहास आहे. हिंदू हाच भारतीय संस्कृतीचा पाया आहे. संविधानाने आपल्याला अधिकारासोबत जबाबदारीसुद्धा दिली आहे आपण त्याची जाणीव ठेऊन मतदान करायला हवे असे मत आशिष दुसाने यांनी व्यक्त केले.

Photo

स्वयंप्रकाशी अंजनाताई

स्वयंप्रकाशी अंजनाताई

Photo

अहिल्यादेवींचे योगदान

अहिल्यादेवींचे योगदान

Photo

रतन टाटा : स्वदेशीचा दिपस्तंभ

आंतरराष्ट्रीय उद्योगजगतातील एक प्रसिद्ध नाव असलेले रतन टाटा यांनी भारतीय उद्योग क्षेत्रात एक नवीनच परिमाण निर्माण केले. त्यांनी केवळ टाटा समूहाचेच नव्हे, तर संपूर्ण भारतीय उद्योग क्षेत्राचे रूप बदलून टाकले. त्यांच्या या प्रयत्नांचा पाया होता - 'स्वदेशी'

Photo

जागर दिव्यदुर्गांचा

रेखाताई आता राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू म्हणून नावाजल्या गेल्या आहेत.

Photo

रा.स्व.संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वारजे येथील आर. एम. डी महाविद्यालय क्रीडांगणात, तर पौड रोड वरील जीत मैदानावर शस्त्रपूजन उत्सव झाला.

Photo

महाभोंडल्यातून मातृशक्तीचा जागर

शनिवार पेठेतील भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेत नुकतेच महा भोंडला कार्यक्रम आयोजित करण्यात आलो होता. कुटुंब प्रबोधन कसबा भागाच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले.

Photo

विजयादशमी शस्त्रपूजन

राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे फक्त समर्थक, हितचिंतक होऊ नका, स्वयंसेवक व्हा.

Photo

पुण्यात 37 स्थानांवर संपन्न झाला संघाचा शस्त्रपूजन उत्सव

गणवेशातील स्वयंसेवकांची शिस्तबद्ध कवायत, घोषाचे रणभेदी वादन, अंगावर शहारा आणणारे दंडयुद्ध, ताकदीचा कस पाहणारे नियुद्ध आणि व्यायामयोगाच्या प्रात्यक्षिकांनी शनिवारी (दिनांक 6) संध्यांकाळी पुण्यातील 37 मैदानांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन उत्सव पार पडला.

Photo

संविधानाच्या रक्षणासाठी राजकीय हिंदुत्व प्रबळ हवे

हिंदू बहुसंख्य आहेत तो पर्यंतच संविधान सुरक्षित आहे. संविधानाच्या रक्षणासाठी राजकीय हिंदुत्व प्रबळ असायला हवे. कारण तेंव्हाच सांस्कृतिक हिदुत्वाला बहर येतो, असे प्रतिपादन माजी खासदार आणि ज्येष्ठ अभ्यासक प्रदिप रावत यांनी व्यक्त केले.

Photo

‘जागर अहिल्यादेवींच्या कार्याचा’

सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई । गेली कीर्ति करूनिया भूमंडळाचे ठायी ॥ महाराज अहिल्याबाई पुण्य प्राणी। सम्पूर्ण स्त्रियांमधी श्रेष्ठ रत्नचखाणी। दर्शने मोठ्या पापाची होईल हानी । झडतात रोग पापांचे पिता पाणी । वर्णिती कीर्ति गातात संत ते गाणी । झाली दैवदशे ती होळकरांची राणी ॥- अनंत फंदी

Photo

जागर दिव्यदुर्गांचा

कुटुंबियांचा भक्कम आधार असेल तर, कोणतीही कमतरता भरून यायला एक मोठी सपोर्ट सिस्टीम पाठीशी आहे. हा विश्वासच शारिरीक उणीवा बोथट करतो. याचा जीवनात पदोपदी प्रत्यय आला. उमाताई आपल्या वाटचालीविषयी भूतकाळापासून डोकावत आपली जीवनकहाणी सांगत होत्या.

Photo

सजग रहो अभियान

सजग रहो अभियान

Photo

स्व. डॉ. भा. र. साबडे प्रशिक्षण दालनाचे ‘सेवा भवन’मध्ये उद्घाटन

‘सेवा भवन’ प्रकल्पात डॉ. भा. र. साबडे यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या प्रशिक्षण दालनामुळे डॉ. साबडे यांचे ज्ञान, त्यांचे कर्तृत्व आणि सेवावृत्ती यांची माहिती सदैव नव्या पिढीपुढे राहील, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी व्यक्त केला.

Photo

देशभक्तीच्या भावजागृतीतूनच भेदाभेद नष्ट होईल - विनायकराव डंबीर

संघ (RSS) स्थापन होण्यापूर्वीचा इतिहास तपासला तर फितुरी, भेदाभेद याने समाज ग्रासला होता आणि देशभक्तीचा भाव जागृत करणे हाच त्यावर इलाज आहे असे डॉ हेडगेवार यांना वाटले.

Photo

दिव्यांगावर मात करत गगनभरारी घेणाऱ्या महत्त्वाकांक्षी सरलाताई

सरला मुकुंद हजारे यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यातून तिसरी मुलगी झाली. मी नकोशी होते हे सरला ताई सांगत असताना अंगावर काटा आला.

Photo

धर्मपरायण अहिल्यादेवी

हे कर्मयोगिनी राजयोगिनी जयतु अहिल्यामाता । युगों युगों तक अमर रहेगी यशकीर्ति की गाथा । जय जयतु अहिल्यामाता । जय जयतु अहिल्यामाता ॥ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कार्याचा जागर .

Photo

नोलन प्रिन्सिपल्सला सुशासनाचे अहिल्या तत्त्व म्हणालयाल हवे

सार्वजनिक जीवनाची सात तत्त्वे नोलन तत्त्वे म्हणून ओळखली जातात. 1994 मध्ये शास्त्रज्ञ नोलन यांनी निस्वार्थीपणा, सचोटी, वस्तुनिष्ठता, जबाबदारी, मोकळेपणा, प्रामाणिकपणा आणि नेतृत्व ही सात तत्वे सांगितले. परंतू, 300 वर्षांपुर्वीच अहिल्याबाई होळकर यांनी ही तत्वे प्रत्यक्ष आचरणात आणली.

Photo

प्रा. श्याम भुर्के यांना स्नेहांजली पुरस्कार

प्रथितयश प्रकाशिका कै.सौ. अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतीप्रतित्यर्थ दिला जाणारा स्नेहांजली पुरस्कार यांदा प्राचार्य श्याम भुर्के यांना जाहीर झाला आहे. स्नेहल प्रकाशनच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

Photo

राज्यमाता गोमाता म्हणून देशी गाईला मान्यता; 50 रूपये अनुदान

राज्य सरकारकडून आता देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे.

Photo

संतांवर आक्षेपार्ह टीका करणार्‍यांवर कारवाई करा

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली संतांवर सातत्याने जातीयवादी आणि आक्षेपार्ह टीका करत असतात. तसेच संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रभु श्रीरामांवर ज्ञानेश महाराव यांनी टिका केली. त्यांना अटक करावी.

Photo

रिलीजन संकुचित तर धर्म व्यापक संकल्पना

रिलीजन ही पाश्चात्य संकल्पना आहे; भारतीय संकल्पना हिंदू रिलीजन किंवा कोणताही ‘इझम’ नाही - हा सनातन धर्म आहे, विश्वाचा शाश्वत नियम आहे, जो कोणत्याही कठोर आणि अंतिम तत्त्वांमध्ये गणला जाऊ शकत नाही

Photo

जंगलाच्या हक्कासाठी इंग्रजाविरूद्ध बंड पुकारणारे नाग्या कातकरी

१९३० साली आजच्याच दिवशी म्हणजे २५ सप्टेंबर रोजी सकाळी तरुण नाग्याने आपल्या आईचे व बहिणीचे हे बोलणे ऐकले आणि क्षणात त्याला त्याच्या जीवनाचे गमक लक्षात आले. आपल्या स्वतःच्या मातृभुमीत, आपल्या हक्काच्या जंगलांमध्ये आपल्यालाच जाण्यास मनाई आणि हा निर्बंध लावणारे कोण? तर परकीय इंग्रज!

Photo

भारतीय राज्यघटना सर्वोत्तम, त्यात बदल शक्य नाही - ॲड. संदीप जाधव

विधानाचा मूलभूत ढाच्या बदलण्याची तरतूद संविधानात नाही त्यामुळे संविधानात दुरुस्त्या होऊ शकतात पण संविधानाचा मूलभूत ढाचा बदलणे शक्य नाही. संविधानात बदल होणार या राजकीय हेतूने व जाणून बुजून केलेला अपप्रचार आहे.

Photo

सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण करणारे कन्हैया लाल मुन्शी

संविधान सभेमधील त्यांचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने मोठे आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्मानचे मोठे काम त्यांनी केले असून, आज त्यांचे उदाहरण घेऊन राम मंदिरसारखा प्रकल्प उभा राहिला आहे

Photo

देशाच्या ऐक्याचे सूत्र म्हणजे संविधान- अॅड. विजय गव्हाळे

संविधानात बदल होणार, असा अपप्रचार राजकीय हेतूने जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. विविधतेने नटलेल्या भारतीयांच्या एकतेचे सूत्र हे संविधान आहे. कोणाचा बापही संविधान बदलू शकत नाही, अशी स्पष्टोक्ती संविधानाचे अभ्यासक अॅड. विजय गव्हाळे यांनी दिली.

Photo

गोडबोले स्मृती पुरस्कार आमदार प्रकाश आवाडे यांना प्रदान

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने स्व. म. ह. तथा अण्णा गोडबोले स्मृती पुरस्काराने माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांना सन्मानित करण्यात आले. (shirdi) शिर्डी येथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Photo

विलीनीकरणाचे आव्हान

१९३१ साली डॉ आंबेडकर यांनी असे भाकीत केले होते की स्वातंत्र्य मिळाल्यावर एकीकरण होईल आणि संस्थाने भारतात विलीन होतील

Photo

राज्यातील पहिले निसर्गोपचार महाविद्यालय कोल्हापुरात

आधुनिक धकाधकीच्या जीवनात दिवसेंदिवस जीवनशैलीशी निगडीत आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रासायनिक औषधांचे दुष्परिणाम पाहता आयुर्वेदिक किंवा निसर्गोपचाराला प्राधान्य दिले जात आहे. निसर्गोपचार पद्धतीने विविध आजारांवर उपचार घेण्याचे प्रमाण वाढले असून, यासाठी खासगी व्यावसायिकांची मागणी वाढली आहे.

Photo

वक्फ बोर्डासंबंधीच्या पुस्तिकेचे प्रकाशन

वक्फ बोर्डासंबंधीच्या पुस्तिकेचे प्रकाशन

Photo

संघाच्या विजयादशमी उत्सवाला इस्त्रोचे माजी प्रमुख

शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS वर्षभरातील उत्सवांमध्ये विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व आहे. कारण याच दिवशी 1925 मध्ये संघाची पहिली शाखा नागपूरच्या मोहिते वाड्यात लागली होती. यंदा प्रमूख पाहुणे म्हणून इस्त्रोचे माजी प्रमूख डॉ. के. राधाकृष्णन उपस्थित राहणार आहे.

Photo

पूज्य गुरुजींच्या तैलचित्राचे अनावरण

पूज्य गुरुजींच्या तैलचित्राचे अनावरण

Photo

खडकवासला धरणाच्या स्वयंचलित दरवाजाचे अविष्कारकर्ता - सर विश्वेश्वरय्या

पुण्याजवळचे खडकवासला धरण हे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आणि महाराष्ट्राला जोडणारा एक बंध आहे. या धरणाला लावलेले आपोआप उघडणारे कळसूत्री दरवाजे हे सर्वात प्रथम त्यांनी तयार केले. नंतर त्या कल्पनेचा उपयोग पनामा कालव्यात करण्यात आला.

Photo

आदिवासी समाजाच्या उत्थानाचे कार्य करणारे गहिरा गुरू

छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यात जन्माला आलेले रामेश्वर मोठेपणी गहिरा गुरू म्हणून ओळखले जातात. आदिवासी समजाता शिक्षण, छात्रावास आणि धर्मांतर रोखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. रामेश्वर ते गहिरा गुरू हा जीवनप्रवास मांडणारा हा लेख ..

Photo

'आर्य इथलेच', असे ठणकावून सांगणारे प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज

महाराष्ट्राला एक थोर संत परंपरा लाभलेली आहे.संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकाराम, समर्थ रामदासांपर्यंत. या संत परंपरेतील अलीकडच्या शतकातील तीन संत विदर्भात होऊन गेले, त्यामध्ये प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचा समावेश आहे.

Photo

कोल्हापुरातील पावनगड आता राज्य संरक्षित स्मारक

ऐतिहासिक पन्हाळगडाचा जोड किल्ला असलेल्या या पावनगडा बरोबरच कोल्हापुर जिल्ह्यातील गगनगड, कलानंदीगड, सामानगड, पारगड या किल्ल्यांचीही राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणार आहे.

Photo

अखेर संत सेना महाराज महामंडळ स्थापन

नाभिक व्यावसायासाठी कर्ज पुरवठ्यापासून ते कौशल्य विकासापर्यंत विविध योजना संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. अखेरिस राज्य सरकारने यासाठी निधीची तरतूद केली आहे.

Photo

महापुरूषांना जातीत कोंडणारी विकृत विषवल्ली

महाराजांनी हिंदवी स्वराज्य संकल्पनेने बांधलेला १८ पगड आणि १२ बलुतेदार यांचा संपूर्ण समाज ! परंतु दुर्दैवाने महाराजांच्या विशाल दृष्टीला संकुचित करणारे कपुत अलीकडच्या काळात जन्माला आले आहेत. ते स्वतःला इतिहासकार समजतात!

Photo

श्री रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी

श्री रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी

Photo

कृषी शिक्षण आणि संशोधनासाठी 2,291 कोटी

हवामान बदल, बाजारातील चढ-उतार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीचे अर्थकारण दिवसेंदिवस बदलत आहे. शाश्वत शेतीसाठी भारत केंद्रीत अभ्यास आणि संशोधन होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने 2,291 कोटींची गुंतवणूक योग्यच आहे, मात्र त्याचे फलित अंमलबजावणीव अवलंबून आहे.

Photo

अन् शिकागोत विवेकानंदांनी धर्मपरिवर्तनाला कडाडून विरोध केला

११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो शहरात केलेले जगप्रसिद्ध भाषण आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, त्याच परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मपरिवर्तनाला केलेला कडाडून विरोधही तितकाच चर्चेचा विषय ठरला.

Photo

धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

महाराष्ट्रातील मराठे तमिळनाडूत परके ठरले नाही. कारण स्थानिक समाजजीवनाला त्यांनी समृद्ध केले. आपल्यातील हा एकतेचा धागा धर्मातून येतो. सत्यातून येणारा हाच हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

Photo

बलराम जयंती

बलराम जयंती

Photo

साताऱ्यातील फाशीचा वड – १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या कटू आठवणी

साताऱ्याच्या इतिहासात आठ सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस आहे. आठ सप्टेंबर रोजी १८५७ च्या बंडात सहभाग असणारी सतरा नररत्ने या पवित्र मातीत विसावली. या पवित्र स्मृतींना उजाळा देण्याचे काम गेंडामाळ येथील फाशीचा वड अव्याहतपणे करीत आहे. (satara, Fashicha vad)

Photo

छत्रपति शंभुराजांची श्रीगणेशवंदना

छत्रपति शंभुराजांची श्रीगणेशवंदना

Photo

जेजूरी गडामुळे धर्म टिकला - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा. जेजूरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. जेजूरी गड हे समाज जागृतीचे श्रद्धा केंद्र असून यामुळेच धर्म टिकला आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक RSS डॅा. मोहन भागवत यांनी काढले.

Photo

एका समर्पित जीवनाची जन्मशताब्दी

एका समर्पित जीवनाची जन्मशताब्दी - भय्याजी काणे

Photo

पदार्थ विज्ञानातील क्रांतिकारक संशोधन; डिटेक्टरपेक्षा 100 पटींनी संवेदनशील सूक्ष्मस्फटीकाचा शोध

पुण्यातील शास्त्रज्ञांनी सीझियम लीड ब्रोमाइडचा मायक्रोक्रिस्टर बनविण्यात यश आले असून, तो सिलिकॉन डिटेक्टरपेक्षा 100 पटींनी संवेदनशील आहे. IISER Pune

Photo

महिलांवरील अत्याचार प्रकरणात त्वरेने आणि कालबद्ध न्यायाची गरज

महिलांवरील गुन्ह्यांमध्ये त्वरेने आणि कालबद्ध न्यायाची गरज आहे. कायदा व्यवस्थेबाबत सरकारने सजग आणि सक्रिय असले पाहिजे आणि गरज पडल्यास कायदा बळकट केला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्यक्त केले आहे. जाती जनगणना, वक्फ बोर्ड आदी विषयांवर संघाने मत मांडले आहे.

Photo

संघाच्या समन्वय बैठकीत सामाजिक परिवर्तनावर चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची(RSS) समन्वय बैठक म्हणजे नक्की काय असते? त्यात कोण सहभागी होते? चर्चेचे मुद्दे काय असतात? या बैठकीचे वैशिष्ट्ये काय असते, अशी अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्याचाच आढावा घेण्याचा हा प्रयत्न...

Photo

भटके विमुक्तांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र

भटके विमुक्तांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र ” अभियान २०२४

Photo

पुण्यश्लोक अहिल्यादेवींना ढोलताशा वादनातून मानवंदना

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्ताने संत तुकाराम नगर परिसरातील नागरिक पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना देणार आहेत. ahilyadevi holakar

Photo

छत्रपती तेंव्हा आग्र्याहून सुटले, आज मात्र जातकारणात अडकले...

छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जागतिक इतिहासात आपल्याला स्थान प्राप्त झाले आहे. मात्र महाराजांचे खरे गुन्हेगार आपण आहोत. कारण तेंव्हा आग्र्याहून सूटणाऱ्या शिवाजी महाराजांना आपण आज राजकारण आणि जातकारणात अडकवले आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.

Photo

हिंदूराष्ट्र म्हणजे मुस्लिमद्वेष नव्हे...

ऑलंपीकवीर स्वप्नील कुसाळे यांनी हिंदू संस्कृती पुढे जावी म्हणजे हिंदू राष्ट्र आणखी मोठे होईल, असे वक्तव्य केले. त्यानंतर हिंदूराष्ट्र संकल्पनेबद्दल अनेक गैरसमज पसरविण्यात येत आहे. नक्की हिंदूराष्ट्र म्हणजे मुस्लीम द्वेष आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक याबद्दल काय म्हणतात याचाच घेतलेला आ

Photo

हिंदू संस्कृती वाढवली पाहिजे - ऑलंपिक विजेता स्वप्नील कुसाळे

महाराष्ट्राच्या मातीत खाशाबा जाधवांनतर तब्बल 72 वर्षांनी स्वप्नील कुसाळे यांनी ऑलंपीकचे पदक खेचून आणले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा अभिमान असून, बालेवाडी - हिंजेवाडी येथील दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी हिंदू संस्कृती वाढली पाहीजे, असे आवाहन केले .

Photo

निर्मल प्रदक्षिणा - ब्रम्हगिरी नाशिक

निर्मल प्रदक्षिणा - ब्रम्हगिरी नाशिक

Photo

वोकीझम : लोकशाही राष्ट्रासाठी धोक्याची घंटा

राजकारण, उद्योग आणि धर्मांध चळवळींतील काही लोभी लोकांना जगाव वर्चस्व कायम ठेवायचे असते. युद्ध केवळ सीमेवरच सीमित राहिलेला नाही, तर बौद्धिक पातळीवरही, विशेषत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने लढला जात आहे. यातील एक पद्धत म्हणजे "वोकिझम" (wokeism)...

Photo

माता भूमि:, पुत्रो अहं पृथिव्या

प्रकृती वंदन म्हणजेच विविध झाडे, प्राणी, नदी, तळे, पाण्याचे स्रोत इत्यादी सगळयांना पूजनीय मानण्याची, सन्मान देण्याची भारतातील पूर्वापार चालत आलेली परंपरा. प्रकृतीच्या विविध संसाधनांना मनुष्यासमान दर्जा देऊन, पशू पक्षी वनस्पती यांच्यात देवस्वरूप बघून, त्यांच्या अधिकारांचे जतन करण्याची परंपरा आहे

Photo

जनभाषा संस्कृतं ज्ञानभाषा संस्कृतम् |

संस्कृत ही ज्ञानभाषा आहे हे सगळ्यांना मान्य आहे, माहित पण आहे. नवीन पिढीला हे कळावे म्हणून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आग्रहामुळे भाषा सोडून प्रत्येक विषयाच्या पुस्तकात पहिला पाठ ‘भारतीय ज्ञान परंपरेवर’ राहणार आहे.

Photo

सॉंडर्सनच्या वधानंतर क्रांतिकारक राजगुरू नागपूरला का गेले?

ब्रिटिश अधिकारी जॉन सॉंडर्सच्या वधानंतर क्रांतिकारक राजगुरू (#Rajguru) नागपूरला का गेले? संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी राजगुरूंना कोणता सल्ला दिला होता? राजगुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते का? (RSS) या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न....

Photo

आधुनिक राष्ट्र म्हणून संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे

आपण आपल्या अनुभवाच्या आधारे विविध जीवनमुल्यांची व्याख्या केली आहे. पण आधुनिक राष्ट्र म्हणून पुढे जाताना अशा संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेn (RSS) अखिल भारतीय प्रचार प्रमूख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले.

Photo

जीएमआरटीमुळे तब्बल 34 महाकाय दुर्मिळ रेडिओस्त्रोतांचा शोध

भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञांनी तब्बल 34 अतीविशाल रेडिओ स्त्रोतांचा शोध घेतला असून, अत्यंत दुर्मिळ असलेल्या स्त्रोतांमुळे दीर्घिकेच्या अंतिम टप्प्यातील विज्ञान उलगडण्यास मदत होणार आहे. खोडद (नारायणगाव) जवळील अद्ययावत जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (GMRT) सहाय्याने हा शोध लागला आहे.

Photo

भारतीय पत्रकारितेचा प्रणेता : देव नारद

प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा जगात सर्वश्रेत्र मानली जाते. भारतीय मानसिकतेचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या विजाराचा केंद्रबिंदू हा आध्यात्मिकता आहे.

Photo

संघाची समन्वय बैठक केरळात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठक यावर्षी केरळातील पलक्कड येथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. संघाची ही तीन दिवसीय अखिल भारतीय बैठक साधारणपणे वर्षातून एकदाच घेतली जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये पुण्यात ही बैठक झाली होती.

Photo

देवर्षी नारद माध्यम पुरस्कारांची घोषणा

विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२४ ची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक सम्राट फडणीस, ‘महाराष्ट्र टाईम्स’चे पुण्यातील बातमीदार

Photo

flag Hosting at RSS headquarter

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पुणे आणि नागपूर कार्यालयांत ध्वजारोहण पार पडले. यावेळी उपस्थित स्वयंसेवक, नागरिक आणि अधिकाऱ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली.

Photo

संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

समाजातील नव्हे तर समाजाचे संघटन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली 100 वर्षे कार्यरत आहे. संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय? (Contribution Of RSS in indian Independence Movement)

Photo

मातृप्रेरणा विशेषांकाचे प्रकाशन

प्रेम, त्याग आणि आपलेपणाचा भाव म्हणजे मातृत्व होय. भारतीय महिलांमध्ये हे मातृत्व जागृत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंप्रमाणेच आजच्या महिलांमध्ये संकल्पित मातृशक्तीची गरज आहे, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांताक्का यांनी व्यक्त केले.

Photo

वक्फ बोर्ड

देशाचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना सर्व नागरिकांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुस्लिम समुदायाच्या वक्फ कायद्यात सुधारणा करणारे वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ सरकारने मांडले आहे.

Photo

सेवा सहयोग फाऊंडेशन

जागतिक पर्यावरण दिवस

Photo

'वाचन' ही एक राष्ट्रीय चळवळ झाली पाहिजे

लोकांच्या अंतःकरणात चांगले विचार रुजवून समाजव्यवस्था स्थिर करण्याचं काम पुस्तकेच करतात.

Photo

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बंधुत्वाचे घडवू दर्शन I समता आणू समरसतेतून II'

Photo

स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

शिलास्मारक आणि विवेकानंद केंद्र निर्मितीचे मोठे कार्य

Photo

देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

'राष्ट्र प्रथम' या सूत्राकडे माध्यमविश्वाचे दुर्लक्ष नको - शहजाद पूनावाला यांचे प्रतिपादन

Photo

नारद पुरस्काराने ४ पत्रकारांचा गौरव

अनिरुद्ध देवचक्के,अरुण मेहेत्रे, सुषमा नेहरकर, आशुतोष मुगळीकर यांना नारद पुरस्कार घोषित

Photo

स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाचे योगदान

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आवश्यक ते योगदान संघाने आपल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून दिले आहे.

Photo

THE LOGICAL CONCLUSION

Sindhis, Balochis, Mohajirs and Pashtuns feel alienated in Pakistan. Their separatist movements are getting stronger by the day.

Photo

उमद्या व्यक्तिमत्त्वाचे स्मरण

स्वराज्य मिळाल्यानंतर ते सुराज्यात रूपांतरित व्हावं म्हणून गाडगीळांनी आपला वाटा उचलला.  ते ‘मुंबई ग्राहक पंचायत’चे २५ हून अधिक वर्ष अध्यक्ष होते.

Photo

मूलनिवासी दिवस - वास्तव काय आहे?

९ ऑगस्ट या दिवशी इंग्रज आणि अमेरिकेतील मूलनिवासींचे युद्ध होऊन अनेक मूलनिवासी मृत्युमुखी पडले.

Photo

विद्यापीठांमध्ये निर्माण व्हावेत संशोधनकक्ष

सर्व भारतीयांनी ‘गुलामगिरीचा जेट लॅग’ दूर करून आपल्या स्वतंत्र प्रतिभेच्या आधारे कार्यशील व्हावयास पाहिजे.

Photo

विनम्र अभिवादन

तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो तुझ्यासम आमुची तनुही देशकार्यी पडो.

Photo

कारगिल विजय दिवस

कारगिल विजय दिवस हा 1999 साली कारगिल युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ दर वर्षी 26 जुलैला साजरा केला जातो

Photo

मदनदासजी देवी यांचे निधन

मंगळवारी पुण्यात अंत्यसंस्कार. सरसंघचालक आणि सरकार्यवाह उपस्थित राहणार.

Photo

आणीबाणी १९७५ ते 1977

देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील एक काळ रात्र म्हणून ज्या पर्वाचा उल्लेख करावा लागेल तो काळ म्हणजे हा आणीबाणीचा काळ. २५ जून १९७५ ते २० मार्च १९७७.

Photo

व्यक्ती किंवा संघटनेसाठी संविधानाच्या तरतुदींचा दुरुपयोग होता कामा नये - सरकार्यवाह

व्यक्ती किंवा संघटनेसाठी संविधानाच्या तरतुदींचा दुरुपयोग होता कामा नये - सरकार्यवाह

Photo

सर्वस्पर्शी समाजपरिवर्तनाचे उद्गाते

सर्वस्पर्शी समाजपरिवर्तनाचे उद्गाते

Photo

.

.

Photo

सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ती दातार ।।

सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ती दातार ।।

अर्थवृत्तांत

इतर वाचा
trending
trending

सेवासरिता

इतर वाचा
trending
trending