झाडवाल्या ताई - मधुरा खाडिलकर
सृष्टीच्या चैतन्याचा उत्सव म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावलं टाकणार्यार मधुराताई खाडिलकर या खरोखरच हरितदुर्गेचं एक चैतन्यरूप आहेत.
सृष्टीच्या चैतन्याचा उत्सव म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षणासाठी ठोस पावलं टाकणार्यार मधुराताई खाडिलकर या खरोखरच हरितदुर्गेचं एक चैतन्यरूप आहेत.
‘हरित घर’ ही संकल्पना जनमानसात रुजविण्यासाठी आणि असे अनेक छोटे-मोठे प्रयोग सर्वांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. येणाऱ्या पिढीला आपण चांगले पर्यावरण देऊ शकू असा आपण सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे
आपण केलेला प्रत्येक छोटा प्रयत्न निसर्गासाठी मोठा ठरतो. आपण अंगिकारलेली छोटी सवय मोठा बदल घडवून आणू शकते हे आपल्या कृतीतून त्यांनी दाखवून दिले आहे.
मधुभाईंनी एकाच ‘निरंजनाची’ आराधना केली. ते निरंजन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तरुण वयात भुलवणार्या असंख्य विचारधारा होत्या, पण मधुभाईंनी आपले चित्त संघनिरंजनापासून ढळू दिले नाही. गोरखनाथ यांच्या भजनातील शेवटच्या चरणात ते म्हणतात, ‘मै ज्योति में ज्योत मिलाउँ जी’. मधुभाईंनी आपली जीवनज्योत संघज्यो
श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांचा जन्म १९ डिसेंबर, १९४७ रोजी झाला. गजाभाऊंना शालेय जीवनापासूनच इतिहासाची खूप आवड होती. गजाभाऊंनी १९६९ साली पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवले आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्यातूनच पुढे त्यांना युद्धशास्त्राची अधिक आवड निर्माण झाली आणि अठराव्या वर्षापासून त
मजबूत लोकशाहीसाठी आणि संविधानाच्या सुरक्षेसाठी जनसुरक्षा विधेयक - सुनील कांबळे
दिनांक २६/२७/२८ आॅगस्ट २०२५ या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांची तीन दिवसीय व्याख्यान माला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्त आयोजित केली होती. प्रत्यक्ष भाषणे ही प्रबुद्ध जनांना निमंत्रण देऊन केलेली होती.
पंढरपूर: "भारतीयत्व ही संकल्पना समाजात दृढ झाली, तर राष्ट्रीय सुरक्षा आपोआप निर्माण होईल. यासाठी प्रसार माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावावी," असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय तांबट यांनी व्यक्त केले. शेजारच्या देशातील राजकीय अस्थिरता पाहता, शब्दांचा शस्त्राप्रमाण
पाश्चात्त्य विचारांच्या प्रभावामुळे आपण आपल्या संस्कृतीची उपेक्षा करत आहोत आणि प्रत्येक गोष्ट पाश्चात्त्य दृष्टीने पाहण्याची सवय आपल्याला लागली आहे, असे महत्त्वपूर्ण मत बनारस हिंदू विश्व विद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. चंद्रकला पाडिया यांनी व्यक्त केले. सुनीला सोवनी लिखित 'हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्
अथक परिश्रम, अलौकिक पराक्रम आणि उत्तुंग कर्तृत्व करून इतिहासाच्या सुवर्ण पानांवर स्वतःचे स्थान निर्माण करणारे अनेक वीर या भारतभूमीत निर्माण झाले. या प्रत्येक महापुरुषांच्या चरित्रात त्यांचे व्यक्तिमत्व, त्या काळातील स्थळ-काळ सापेक्ष घटना आणि त्यांचा तात्कालिक तसेच शाश्वत विचार आपल्याला अभ्यासायला मि
महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार करता सोलापूर जिल्ह्याचा इतिहास फार मोठा आणि महत्त्वपूर्ण ठरतो. ज्याप्रमाणे या जिल्ह्याच्या इतिहासात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडाला महत्त्व मिळते, त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील मंदिरे, शिल्पे, मशिदी आणि ख्रिस्ती प्रार्थनास्थळांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. इथले
कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्व-बोध (स्वदेशी) आणि नागरिक कर्तव्यांचे पालन.“आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशीला प्राधान्य द्या आणि भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार केवळ स्वेच्छेनेच व्हावा, कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली नाही.
वारकरी संप्रदायातील एक थोर संत म्हणजे संत सेना महाराज. त्यांचा जन्म १२७८ मध्ये मध्य प्रदेशातील बांधवगड येथे झाला. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या काळात होऊन गेलेले सेना महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांनी उत्तर भारतातही आपल्या भक्तीचा आणि विचारांचा प्रसार केला. त्यांचे
पुणे, १८ ऑगस्ट २०२५ — सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इरावती कर्वे संकुलातील सभागृहात आज क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन भारत सरकारच्या कुटुंब व कल्याण मंत्रालयाच्या माजी राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या ह
• ज्ञानेश्वरांचा आधारभगवद्गीताहोती, ज्यात भगवान श्रीकृष्णांनी भक्तीला श्रेष्ठ मार्ग मानला आहे— “भक्त्या मामभिजानाति” (भक्तीनेच मला खरे ओळखता येते). त्याला ओळखणे हेच जन्माचे सार्थक असेल तर त्यासाठी सुलभ सोपा आणि त्यांनी सांगितलेला मार्गच निवडावा ही भूमिका.
लाखो भाविक एकत्र आल्याने प्रदक्षिणा मार्गावर प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पादत्राणे आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण ही आपल्या तीर्थयात्रेची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. हे लक्षात घेऊन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) गेली अनेक वर्षे 'निर्मल प्रदक्षिणा' हा उपक्रम राब
पूर्वांचलातील समस्यांच्या जाणिवेबरोबरच जनजाती समाजात विश्वास निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांनी (RSS) केले. स्थानिक भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य उभे राहिले, असे संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी व्यक्त केल
छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती या गडकोट किल्ल्यांच्या सहाय्याने. याच सह्याद्रीच्या मदतीने मोठमोठी आक्रमणे परतावून लावली. आमच्या वीर मावळ्यांच्या रक्ताने व शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गडकोट म्हणजे आमचे प्रेरणास्थान. या किल्ल्यांवर पाऊल ठेवल्याच मनामनांत राष्ट्राभिमा
सह्याद्रीच्या कुशीत लपलेला, इतिहासाच्या गर्भात झळाळणारा, आणि स्वराज्याच्या रणगर्जनांचा साक्षीदार असलेला साल्हेर किल्ला अखेर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये (UNESCO World Heritage) म्हणून अधिकृतपणे समाविष्ट झाला. ही बातमी महाराष्ट्रासाठी, प्रत्येक शिवप्रेमीसाठी, आणि इतिहासप्रेमी जगासाठी एक गौर
स्वातंत्र्योत्तर भारतात ९ ऑगस्ट या दिवशी ‘चले जाव’ आंदोलनाची घोषणा केल्यामुळे काळात हा दिवस ऑगस्ट क़्रांती दिन म्हणून साजरा केला जाण्याची परंपरा आहे. परंतु, जागतिक पातळीवर २००७ मध्ये ९ ऑगस्ट हा मूलनिवासी दिवस म्हणून साजरा होऊ लागला. त्यामुळे भारतातही ९ ऑगस्टला मूलनिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची नवी
सेवा भारती या संस्थेनी पुण्यात कात्रज व पर्वती भागातल्या स्वयंसेवकांसाठी व नागरिकांसाठी ‘आपत्ती व्यवस्थापन’ (Disaster Management) या विषयाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते.
आपले जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी सुनीलराव खेडकर यांनी समर्पित केले. त्यांचे संघटन कौशल्य, संवाद कौशल्य आणि प्रत्येक कामाचा पाठपुरावा करण्याची त्यांची वृत्ती ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या कृतीतून माणुसकी आणि संघातून एकजुटीचा मंत्र देणारा मार्गदर्शक हरपला आहे पण त्यांचे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या विद्यापीठाची एक जाहिरात वर्तमानपत्रात वाचायला मिळाली, अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या प्रमुख पदाची ही जाहिरात होती. अध्यासन केंद्राच्या प्रमुखपदाच्या व्यक्तीची पात्रता ही पीएच.डी. धारक हवी असे त्या जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. जी व्यक्ती केवळ दी
ये ये बाळा ये ! क्षेम असो ! हो शतायू कुलतिलका । भरते ये दाटुनी किती ? स्वास्थ असे कीं गुणानुकुलटिळका ।। एकेक मोजुनि दिन अब्दवरी अंतरासी साहियेले । पळभरही धीर न धरावे तोच सुदैवे मुखासी पाहियेले ।। ' श्री बाळ ' बहूप्रेमे धावें तो आर्यजननी घेच करी । सप्तमी दिनीं सकाळी भेटीला दाटली घनश्चकरी ।।
दिव्या देशमुखने आज इतिहास घडवला आहे. तिने आता बुद्धीबळात वर्ल्ड कप जिंकून ग्रँडमास्टर ही पदवी मिळवली आहे. एवढेच नव्हे, तर तिने २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर आणि २०२१ मध्ये महिला ग्रँडमास्टर ही पदवीसुद्धा प्राप्त केली आहे. तिच्या या सुंदर कामगिरीबद्दल तिला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, ज्यासाठी ती
बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि धार्मिक उन्माद २०२४ मध्ये इतक्या टोकाला पोहोचला आणि संपूर्ण देशात अराजकाचे वातावरण पसरले. पाकिस्तान प्रायोजित इस्लामी जिहादी गटांनी रस्त्यांवर खुलेआम हिंसाचार केला. रक्तपात, जाळपोळ, मंदिरांचा विध्वंस, आणि अल्पसंख्याकांवर संघटित हल्ले यांचे सत्र सुरु झाले. परिणामी...
पुणे, दिनांक २६ जुलै २०२५: महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेली आषाढी वारी आता झपाट्याने बदलत असली, तरी त्यातील आत्मियता आणि जिव्हाळ्याचा भाव कायम असल्याचे मत पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे यांनी व्यक्त केले.
खेलो भारत नीति - 2025 (Sports Policy 2025) -
सोलापूरची उद्योगवर्धिनी: हजारो महिलांचे सक्षम हात - 'उद्योगवर्धिनी'चे कार्य तीन पदरी चालते. अन्नपूर्णा, टेलरिंग आणि पाखर संकुल अशा नावाने ती चालतात. नावे सुचवतात त्याप्रमाणे अन्नपूर्णा विभाग भोजन व्यवस्थेची काळजी घेतो. टेलरिंग विभाग वस्त्रप्रावरण क्षेत्रात कार्य करतो आणि पाखर संकुल लहान मुलांची
पुस्तक परिचय-शाश्वत कृषी संजीवनी- - अनुवाद अनिल व्यास - भारत-चीन-जपान आदि देश. यासर्व गटांच्या शेती पद्धती व त्याचे संतुलित वर्णन पुस्तकात आले आहे.त्यातून त्यांनी हे स्पष्ट केले आहे की, भारत व चीन या दोन देशातील शेतीच शाश्वत आहे
निर्मल वारीसाठी तब्बल ३ हजार ६०० फिरते शौचालये वापरण्यात येत असून, आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात अतिरिक्त दोन हजार शौचालये बसविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पंढरपूरच्या स्थानिक प्रशासनाकडून २६ हजार सार्वजनिक शौचालयेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गेली ११ वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा सहयोग संस
अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने वारकऱ्यांत नवचैतन्य - माऊलींच्या तंबूत प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी माऊलींची नैमित्तीक पूजा सुरू केली. ही पूजा चालू असतानाच टाळाच्या साथीने विणेच्या झंकारीत पहाटेचे काकडा सुरु होता . पवमान पूजा झाल्यानंतर माऊलींची आरती करण्यात आली.
ष्ट्र विघातक डाव्या कडव्या विचारांनी तरुणाई प्रभावित होऊन ती नक्षलवादाकडे वळण्याचा धोका रोखण्यासाठी, देशाच्या संविधानाला झुगारणाऱ्या घातक नक्षल विचारांना पायबंद बसावा म्हणून महाराष्ट्र सरकारचे विशेष जनसुरक्षा विधेयक हे एक महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मत विशेष जनसुरक्षा विधेयक समितीचे अध्यक्ष व महसू
हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन - टाळ मृदंगाचा गजर आणि मुखाने जय हरी विठ्ठल... जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा... तुकाराम चा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती.
जातपात, अस्पृश्यता या सामाजिक दुर्गुणांना संपवण्यासाठी कटिबद्ध राहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित केले. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन व्यक्ती कर्तृत्वाने मोठी व्हावी, असे समाजात वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.
पंढरीची वारी ; हिन्दू समाजाच्या एकात्मतेचे विराट दर्शन... बंधुभाव राष्ट्रजीवनाला मजबूत करीत असतो.विस्कळीत समाज आव्हाने पेलू शकत नाही. आपल्या संत मंडळींनी मध्ययुगीन कालखंडात भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला एकत्र ठेवले व मनोबल मजबूत केले.
कालिदास म्हटलं की वाङ्मयातील सप्तरंगी इंद्रधनुष्य सगळ्यांना आठवतं. ते म्हणजे त्यांची दोन महाकाव्ये, तीन नाटके आणि दोन लघुकाव्य अर्थात खंड काव्य. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशा शब्दांनी सुरुवात झालेला ‘मेघदूत’ या काव्याचा प्रारंभ सर्वांना माहीत आहे. आणि तोच कालिदास दिन म्हणून मानला जातो. आपण प्रथम महाकवी,
वारकरी संप्रदाय - संकल्पना, वाटचाल व महत्त्व - परंतु वारकरी संप्रदायातील आचार तात्त्विक धारणेतून निर्माण झालेल्या नीतिशास्त्रातून स्वाभाविकपणे आकारास आले आहेत, म्हणूनच या आचारधर्मात कोठेही कर्मकांड निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व ‘सामाजिक न्याय’ दिनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद संदर्भात आज नागपूर येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी विवेक विचार मंच चे राज्य संयोजक श्री सागर शिंदे, न्याय परिषद स्वागत समिती सचिव श्री संदीप जाधव, श्री सुनीलजी किटकरू, श्री.मनीष मेश्
पंढरीची वारी हा माझ्यासाठी ऊर्जेचा सळसळता सोहळा असतो. अर्थात प्रत्येकासाठी हा असाच असतो, पण मी फोटोग्राफर असल्यामुळे माझ्यासाठी अधिकच खास असतो. पण खरंतर प्रत्येक फोटोग्राफरसाठी ही वारी अधिक खास असते. पण त्या फोटोग्राफर्समध्ये माझ्यासाठी ही वारी नक्कीच इतरांपेक्षा विशेष असते, कारण ही वारी माझ्या आयुष
माऊलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात लोणंद येथे प्रवेश - नीरा स्नानानंतर वैभवी लवाजम्यासह आलेल्या या सोहळ्याचे सातारा जिल्हावासियांनी मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन- महाराजांनी हिंदू धर्म सुधारणा केल्या, काळाच्या दोन पावले पुढचा विचार महाराज करीत असत. त्यांच्या कार्यामुळेच आज कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती शक्य झाली आहे .
'सेवाकार्यांना साहाय्य करणे - हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य'- समाजाला उपयुक्त अशी जी सेवाकार्ये सुरू आहेत त्यांना सर्वप्रकारे साहाय्य करणे हे आपले काम आहे. म्हणून दरवर्षी आपल्या उत्पन्नातील ठरावीक रक्कम सेवाकार्यांना द्यावी, जी सेवाकार्ये सुरू आहेत .
भटके विमुक्तांचे उद्धारकर्ते - राजर्षी छत्रपती शाहू महाराज - मागास, बहुजन, भटके विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले व समाज परिवर्तनाला गती दिली. त्यांनी शिक्षण ,आरोग्य, क्रीडा, उद्योग, आर्थिक, सहकार, सामाजिक, क्षेत्रात भरीव कार्य केले .
आणीबाणीतील महिलांचे योगदान - आपल्या सेविकांचे सर्व कर्तृत्व वंदनीय मावशी पाहत होत्या. त्यांना कोणी विचारी ,'मावशी तुम्हाला भीती नाही का वाटत पकडले जाण्याची' . 'भीती काय म्हणून?'. 'अहो, या वयात पकडलं तुम्हाला तर? ' . 'मी ते माझं भाग्यच समजेन.
अहिल्यादेवी होळकरांची अर्थक्रांती- कोणत्याही राज्यव्यवस्थेची घडी ही त्या राज्यातील अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. अहिल्यादेवी यांनी अर्थव्यवस्थेचे अनेक पैलू सांगितले आहेत, त्यातील प्रमुख पैलू म्हणजे 1. अर्थनिर्माण 2. अर्थव्यवस्थापन 3. अर्थविनियोग.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) आणीबाणीच्या (Emergency) काळात लक्ष्य करण्यात आले, कारण सरकारला संघाची वाढती संघटनात्मक ताकद आणि जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा हा एक मोठा धोका वाटत होता. संघाचे देशभरात ५०,००० हून अधिक शाखांचे जाळे होते आणि लाखो स्वयंसेवक त्याचे सदस्य होते.
१९७५ मधील आणीबाणी भारताच्या आत्म्यावर झालेला आघात होता. त्या अंधकारमय काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ठरली, ज्याने लोकशाहीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. हजारो स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे अटक करवून घेतली. भूमिगत राहून सत्याचे बीज पेरले. हा संघर्ष सत्तेसाठी नव
इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट या पत्रकार संघटनेचे एक शिष्टमंडळ ४ जुलै ७५ रोजी पंतप्रधानांना भेटले. प्रेस सेन्सॉरशिप रद्द करण्याची त्यांनी मागणी केली. अटक केलेल्या नेत्यांची नावे देण्याची तरी मुभा असावी म्हणजे अफवांना वाव राहणार नाही, अशी विनंती केली. विविध वृत्तपत्रांतून चालकांनी पत्रकारांना..
हंगेरीतल बुडापेस्ट शहरात ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय दूतावासाच्या अमृता शेर-गिल सांस्कृतिक केंद्राद्वारे शुक्रवारी (दिनांक २१ जून) डॉ. कोल्टाई जेनो स्पोर्टस्कोन्ट, हंगेरियन युनिव्हर्सिटी ऑफ स्पोर्ट्स सायन्स येथे हा कार्यक्रम पार पडला.
सर्व रोगांचा परीहार करिता सूर्यासी नमस्कार । स्फूर्ति वाढे निरंतर घेता सूर्याचे दर्शन आपण नेहमीच ऐकतो की सूर्यनमस्कार घातल्यामुळे आरोग्य सुधारते पण का? कसे? केव्हा?
चितमपल्लींनी निसर्गालाच गुरु मानले, जीवनाचे आणि अस्तित्वाचे गूढ उलगडणारे हे नाते आहे. त्यांचा हा दृष्टिकोण म्हणजे भारतीय संस्कृतीतील 'निसर्ग-गुरु' परंपरेचे पुनरुज्जीवन आहे. marutichittampalli
संघटना शास्त्राचे कृतिशील भाष्यकार: डॉक्टर हेडगेवार- स्वातंत्र्यलढ्यात योगदान देतानाच, इंग्रज गेले तरी भारत पुन्हा गुलामगिरीत जाण्याची भीती त्यांना जाणवू लागली. याचे कारण म्हणजे हिंदू समाजाची असंघटित अवस्था. याच चिंतनातून त्यांच्या मनात संघटनेचा विचार आकार घेत गेला.
"जाता पंढरीसी सुख वाटे जीवा- "वारकरी" हा सामासिक शब्द असून वार करी ही दोन पदे यामध्ये आहेत. आषाढी, कार्तिकी, चैत्री व माधी अशा चार एकादशीला पंढरपूरला विठूरायाची यात्रा भरते. जो नित्यनेमाने वारंवार पंढरपूरला जातो तो पंढरीचा वारकरी होय.
चातुर्य, पराक्रम, निष्ठा, धाडस आणि गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा अचूक वापर या गुणांमुळे सरसेनापती संताजी घोरपडे यांनी आपले नाव इतिहासात अजरामर केले आहे. त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने...
जनजाती समाजाचे घटकही आता उद्योजक, नवप्रवर्तक आणि डिजिटल क्रांतीचे वाहक ठरत आहेत. ही केवळ आकड्यांची बाब नाही तरी सांस्कृतिक पुनर्जागरणाची नांदी आहे, तिच्या केंद्रस्थानी जनजाती सशक्तिकरण व डिजिटल भारताच्या धोरणात्मक एकत्रिकरण आहे हे निश्चित. जनजाती समुदाय भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्ये
गावकऱ्यांनी ‘मुस्लिम समाज नियंत्रण समिती’ स्थापन करून सामाजिक सुरक्षा, धार्मिक सन्मान आणि स्थानिक संस्कृतीच्या रक्षणासाठी संघटित प्रयत्न सुरू केले आहेत. हा निर्णय केवळ सुरक्षेच्या दृष्टीने नव्हे, तर हिंदू अस्मिता आणि सामुदायिक आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी घेतला गेलेला एक सामाजिक प्रतिसाद..............
मध्ययुगातील भारतीय संत परंपरेत संत कबीरांचे स्थान अनन्य साधारण आहे. “कबीराचे दोहे” हे सुमारे पंधराव्या शतकापासून भारतीय समाज जीवनावर प्रभाव टाकतात. संत कबीरांनी अनेकांच्या अध्यात्मिक, भौतिक, सामाजिक जीवनाला दिशा दिली. त्यामुळेच रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेकां
पण वाढतं शहरीकरण, लोकसंख्या व वाढत जाणारी‘एकदा वापरा व फेकून द्या’ वृत्ती - यामुळे कारणांमुळे नैसर्गिक जंगलांची जागा सिमेंटच्या जंगलाने घेतली. निसर्गाचा विनाश ओढवू लागला. परिणामी त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत.
वटपौर्णिमा व्रताची मुळे भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक आणि पौराणिक परंपरेत खोलवर रुजलेली आहेत. या व्रताचा केंद्रबिंदू सावित्री आणि सत्यवान यांची प्रेरणादायी कथा आहे, जी पतीनिष्ठेचे आणि स्त्रीच्या आत्मिक सामर्थ्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.
९ जून १९०० रोजी भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश तुरुंगात अखेरचा श्वास घेतला, पण त्यांनी मागे ठेवलेला वारसा आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. ते अवघे २५ वर्षांचे होते, पण आपल्या अल्पायुष्यात त्यांनी 'उलगुलान' नावाची क्रांती घडवून आणली. ही केवळ आदिवासींची प्रतिकार चळवळ नव्हती, तर सभ्यतेच्या संरक्षणास
शिवराज्याभिषेक दिन हा हिंदू साम्राज्य दिन, का आणि कसा... ? - श्री शिवराज्याभिषेक हा अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. राष्ट्रीयत्वाचा अर्थ उलगडवणारा आहे. शिवराज्याभिषेक दिन का साजरा करायचा तर शिवाजी महाराजांचे उद्दिष्ट कळावे म्हणून. शत्रू-मित्र भाव कळावा म्हणून. सांस्कृतिक एकात्मता कळावी म्हणून.
निसर्गाकडे चला... श्रमानुभवातून होते शेतीची ओळख - पर्यावरण म्हणजे काय, निसर्ग म्हणजे काय, त्याचे रक्षण कसे करायचे ते समजावून सांगावे लागते. त्याची प्रत्यक्ष अनुभूती द्यावी लागते. त्यातून खूप काही शिकता येते, शिकवता येते.
पर्यावरणीय जाणीव घडवणारी माणसं - वेळ, विचार आणि वित्त या तिन्हीचे योगदान देणारे अनेकजण कोल्हापूर शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी समूहाच्या माध्यमातून कटिबद्ध झाले. कामाची सुरुवात 'स्वच्छ कोल्हापूर' ही संकल्पना राबवून झाली. यासाठी या समूहातर्फे 'मी गाडगेबाबा - स्वच्छ कोल्हापूर अभियान' राबवले.
तियानानमेन चौक- कम्युनिस्ट राजसत्तेचा नरसंहार (भाग १) - प्रसिद्ध तियानानमेन चौकात हजारो विद्यार्थी आणि सामान्य नागरिक शांततेच्या मार्गाने राजकीय सुधारणा, भ्रष्टाचार विरोधी उपाययोजना, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करत एकवटले होते. चीनी सरकारने या आंदोलनाला सैनिकी दडपशाहीच्या मार्गाने चिरडले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी : सामाजिक समरसतेची कृतिशील राज्यकर्ती
भारताची व्यूहरचना - यथार्थ हिंदू जीवना दर्शाचे मनोहर दर्शन - आमच्या लोकांच्या रक्षणासाठी दुस-या देशाच्या सार्वभौमत्वाचा घास घेण्यास भारत मागे पुढे पहाणार नाही, मग जग युद्धखोर म्हटले तरी चालेल.
पाश्चात्य जग आणि महासत्तांचा दहशतवादाबद्दल भेदभावपूर्ण वर्तन
इथे घडतात कार्यकर्ते... - इतरांच्या मानाने जे चांगले यश मिळाले, त्याचे मर्मही त्यांनी विषद केले होते. ''आपणाला जे यश मिळाले ते आपणा स्वयंसेवकांच्या चिकाटीच्या प्रयत्नांमुळे मिळाले, वृत्तपत्रीय प्रसिद्धीने हे काम रेटले गेले नसते.
इथे घडतात कार्यकर्ते... (भाग ३) - संघ शिक्षा वर्ग - हे वर्ग प्रामुख्याने उन्हाळ्यात होत असले, तरी अनेकदा जोरदार पावसाचा तडाखा देखील या वर्गांना बसतो. कधी वादळ येते. अशा अचानक उद्भवणाऱ्या अडचणींवरही मात करत वर्गाच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव राहणार नाही,
गोदावरी घाटावर सनातन परंपरेने नित्य होणारी महाआरती - रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांची उपस्थिती आरतीची परंपरा केवळ धार्मिकच नाही, तर राष्ट्रहिताच्या व्यापक दृष्टीकोनातूनही अत्यंत स्तुत्य आहे. त्याचबरोबर नदीचा सर्वांगीण विकास आणि तीर्थक्षेत्रांचे आध्यात्मिक तेज पुन्हा उजळविण्यासाठी
संघ शिक्षा वर्ग ( इथे घडतात कार्यकर्ते... (भाग २) - 'कालानुरूप उचित बदल' हे संघाच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य राहिले आहे. 'संघ शिक्षा वर्गां'चा इतिहासही याचीच साक्ष देतो. वर्गातील शिक्षार्थ्यांवर नकळत संस्कार होतात आणि त्यातूनच कार्यकर्ता घडत जातो.
इथे घडतात कार्यकर्ते... (भाग १) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीची जी वैशिष्ट्ये आहेत, त्यातील 'संघ शिक्षा वर्ग' हे एक ठळक वैशिष्ट्य. या वर्गांना गेली अनेक वर्षे म्हणजे साधारण सत्तर वर्षांहून अधिक काळ 'संघ शिक्षा वर्ग' असे म्हटले गेले.
स्मरण देवर्षी नारदांचे ! समाजहितैषी संज्ञापक तत्त्वांचे !! - देवर्षी नारद हे आद्य कीर्तनकार आहेत. सकल जनसंपर्क, जनसंवाद, आणि सामाजिक हितैषीदृष्टिने सक्रिय भूमिका हे देवर्षी नारदांचे गुण आदर्श पत्रकारितेचा वस्तुपाठ आहे.
कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा नागपुरात आज शुभारंभ - उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सहसरकार्यवाह तसेच वर्गाचे पालक अधिकारी आलोक कुमारजी, सहसरकार्यवाह रामदत्त चक्रधरजी तसेच वर्ग सर्वाधिकारी व पुर्व उडीसा प्रांताचे संघचालक समीर कुमार मोहंती यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले.
माध्यमकर्मींनी उपेक्षित महिलांचा आवाज बनावे: विजया रहाटकर - महिलांना सक्षम केल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. त्यामुळे माध्यमक्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी विशेष करून महिला सक्षमीकरणामध्ये योगदान द्यावे. त्यांनी ग्रामीण आणि उपेक्षित महिलांचा आवाज बनावे,
मानवतावादी तथागत भगवान गौतम बुद्ध - माणसाने माणसाशी वागताना प्रेम, सद्भावना आणि मैत्रीची भावना सतत आपल्या अंत:करणात ठेवून प्रत्येकाने सुखी आणि उन्नत जीवन जगावे आणि त्याबरोबरच आचार-विचार शुद्ध ठेवावे हा गौतम बुद्धांच्या धम्माचा हेतू आहे.
१२ मे १९३९ या दिवशी टिळक रोड च्या जवळ असलेल्या चिमणबागेतील प्रथितयश वकील ॲड. भाऊसाहेब गडकरी यांच्या 'प्रभातगड' बंगल्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट होऊन संघासंबंधी बराच वेळ चर्चा झाली. तेथे उपस्थित असलेले पुण्याचे संघचालक भाऊसाहेब अभ्यंकर.
पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवाहारीक ज्ञान मिळणं अत्यंत गरजेचं असतं, या विचारातून तसंच आर्थिक दुर्बल घटकांना उत्तम प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः शिकत कमवावं हा पायंडा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पाडला, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन मार्गी लागले…
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्या हजारो ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी भारतमातेच्या चरणावर जीवनपुष्प अर्पित केले, त्यापैकीच एक म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील देवगाव येथील राघोजी भांगरे.
आदिगुरु शंकराचार्य - राष्ट्रीय एकात्मता - श्री शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या तात्विक सिद्धांताने भारतीय समाजात सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जोपासली. त्यांच्या विचारसरणीने एकता आणि समरसतेची भावना वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
स्वाभिमानी लढवय्या राघोजी भांगरे - अंगावर चालून आलेल्या वाघाला घाबरून न जाता अतिशय सावधरीतीने वाघावर प्रतिहल्ला केला. दोघांमध्ये धरपकड सुरू झाली. काही क्षणात राघोजीने वाघावर आपले वर्चस्व सिद्ध करत त्याचा खालचा जबडा एका हाताने व वरचा जबडा एका हाताने धरून फाडला. रक्ताच्या थारोळ्यात वाघ जागेवर पडला
मुस्लीम महिलांना पाकिस्तानचा पुळका; कर्नाटकात तीव्र संताप!
महात्मा बसवेश्वर आणि सामाजिक समरसता - म.बसवेश्वरांच्या सामाजिक समरसतेचा मुख्य धागा हिंदुत्वाशी अर्थात व्यापक व संमिश्र अशा हिंदू धर्माशी निगडित होता हे आवर्जून ध्यानात घ्यायला हवे .
अनुभवला आत्मानुभूतीचा महाकुंभ. - मी अनुभवलेला महाकुंभ लेखन स्पर्धेमधील गट 2 - प्रथम क्रमांक प्राप्त लेख
भारतीय संतपरंपरेची हीच अमूल्य देणगी आहे की, प्रत्येक संकटसमयी त्यांनी समाजाला केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक, राजकीयदृष्ट्याही योग्य दिशा दाखवली. बाराव्या शतकातील थोर द्रष्टे आणि सामाजिक क्रांतिकारक भगवान बसवेश्वर हे याचे सर्वोत्तम उदाहरण ठरतात.
स्वातंत्र्य आंदोलनातील 'स्व'जागरणाचे कार्य - वंदनीय तुकडोजी महाराज - देश, समाज व राष्ट्रीयत्व निरंतर बलशाली ठेवण्याचा मुख्य आधार संस्कृतीचे श्रेष्ठत्व मनीमानसी रुजविणे हा आहे.
महा कुंभ आणि नागरिक जागृती - २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेला महा कुंभ हा न भूतो न भविष्यती असा एक आगळावेगळा अनुभव होता. त्यामागील मान्यता आणि सनातनात सत्य समजून घेणाऱ्या जगातील प्रत्येकासाठी कुंभ म्हणजे खरा आस्थेचा विषय
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, -क्रीडा भारतीचा वर्धापनदिन
'स्व'त्व जपले तरच कुटुंब व्यवस्था टिकेल - माननीय राज्यपाल राजेंद्र अर्लेकर - "आपण आपले स्वत्व विसरलो त्यामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे, येणाऱ्या पिढीला संस्कारित करण्याची जबाबदारी ही कुटुंबप्रमुखांची आहे
चापेकरांच्या बलिदानानंतर देशात क्रांतिकारकांची फळी - "चापेकर बंधुंनी क्रांतिकार्याबरोबरच समाजसुधारणांचेही कार्य केल्याचे गौरवपुर्ण उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. ते म्हणाले, "स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचायला हवा.
भारताच्या सर्व समस्यांवर उपाय आहेत गरज आहे ती रामनिती आणि कृष्णनितीची - आपण मंदिरामध्ये पूजा अर्चना करतो पण रामनिती, कृष्णनीती आपल्याकडे नाही.ती जर असेल तर समस्या राहणार नाहीत. असे मत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी व्यक्त केले.
समाजाने डॉ. आंबेडकरांचे वैचारिक वारसदार बनावे - अतिशय प्रतिकूल परिस्थितीत खडतर संघर्ष करत डॉ. आंबेडकरांनी आपले कर्तृत्व, व्यक्तिमत्व विकसित केले. परंतु त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणत्याही घटकाचा द्वेष केला नाही.
सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणे हेच डॉ. आंबेडकरांना अभिवादन - रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर संविधान निर्मितीच्या वेळी त्यांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्याची गरज व्यक्त केली. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजाने त्यासाठी प्रयत्न करायला हवे .
कै.नानाराव ढोबळे विशेषांक प्रकाशन - संघ हा अनुभवण्याचा विषय असतो. संघकार्यात झिजणे,संपणे,विरघळून जाणे आणि जो विरघळेल त्याला साखरेची चव देणे हा अनुभव नानांच्या बरोबर काम करणाऱ्या सर्वांना आला .
हिंदूंनो , ' शिवचरित्र असे वाचा !! - सध्या हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेऊन आपापसातील जातिभेद , मतभेद विसरून पूर्वी जितके एक झालो नाही , त्यापेक्षाही जास्त एकत्र येऊ या ! हीच गोष्ट आपण शिवाजी महाराज यांचे चरित्र योग्य अर्थाने समजून घेतल्याची मुख्य पावती असेल .
अहिल्यादेवींनी आऊट ऑफ कव्हरेज कार्य उभे केले - अहिल्यादेवी यांनी गाईगुरे पक्षी यांच्यासाठी चरण्यास वेगळी वने राखून ठेवणे, पिण्याच्या पाण्यासाठी वेगळे पाट काढून वापरायच्या पाण्याचे पाट वेगळे ठेवणे आणि त्या माध्यमातून पाण्याची शुद्धता जपणे . अशी विविध कामे केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर - भारताला मानणारे राष्ट्रपुरुष - या देशातील अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या एका मोठ्या समाज घटकाला स्वाभिमानाने उभा करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे महत्कार्य बाबासाहेबांनी केले आहे. बाबासाहेबांनी भेदाभेद, अस्पृश्यता, जातीयता याविरुद्ध जो संघर्ष केला.
भगवान महावीर- अंतिम तीर्थंकर वर्तमान जिनशासक - भगवान श्री पार्श्वनाथांच्या नंतर सुमारे अडीचशे वर्षांनी धर्माची पुनर्मांडणी करण्यासाठी महावीरांचा जन्म झाला अशी जैन बांधवांची धारणा आहे. जैन परंपरेमध्ये श्रमण, श्रमणी, श्रावक, श्राविका यांचा चतुर्विध संघामध्ये समावेश होतो .
शिवपुण्यतिथी निमित्त रायगडावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना ३४५ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. चैत्र पौर्णिमा, शके १९४७ शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ ला किल्ले रायगड येथे हा उपक्रम होणारा आहे.
लोकनायक टंट्या भिल्ल - सामान्य लोकांवर ब्रिटिश करत असलेले अत्याचार पाहून टंट्यांच्या मनामध्ये आगडोंब उसळे.त्यांनी गावा गावात जाऊन जनजाती युवकांची एक सेना तयार केली.ही सेना जनतेला लुटणार्या सावकारांच्या आणि जमीनदारांच्या विरूध्द लढत होती
भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राला दिशा देणारे 34 वे Dipex यंदा पुण्य नगरीत - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत डिपेक्स25, दिनांक 3 ते 6 एप्रिल 2025 रोजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी च्या मैदानावर संपन्न होणार आहे.
संघटना शास्त्राचे भाष्यकार: डॉक्टर हेडगेवार- त्याकाळी हिंदू समाज विविध जाती, भाषा आणि प्रांतांमध्ये विभागलेला होता. समाजाची अवस्था अशी होती की, "गाढव म्हणा, पण हिंदू म्हणू नका." हिंदू समाजाने आपले भाग्य आणि भविष्य काँग्रेस चळवळीशी जोडले होते.
कुशल संघटकः डॉ. हेडगेवार - सामान्यपणे चांगल्या व्यक्तींमध्ये जे गुण असतात ते सर्व डॉ. हेडगेवार यांच्यात होतेच, पण म्हणून ते डॉ. हेडगेवार झाले नाहीत. तर ते डॉ. हेडगेवार ज्या गुणांमुळे झाले ते गुण अभ्यासणे आवश्यक आहे.
गुढी शौर्याची, गुढी परंपरेची, गुढी आपल्या विजयी संस्कृतीची - बांबुच्या काठीला रेशमी वस्त्र गुंडाळून त्यावर कडूनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याचे भांडे बसवले जाते व हि गुढी उंच उभारून त्याची पूजा केली जाते
डॉ. हेडगेवार यांचे घराणे व आजोळ - रामचंद्र महाराज आणि लक्ष्मण महाराज हे दोघे कंदकुर्तीच्या प्रख्यात श्रीधर महाराजांचे वंशस्थ संस्थानिक होत. हेडगेवार हे हर्गेवार घराण्याचे कुलगुरू होते. कुलगुरूचा अर्थ पौरोहित्यापुरता सीमित नसून पूर्वापार वंशस्थांचे हित पाहणारे, धर्माचरणाचे योग्य मार्गदर्शन करणारे.
गुढी पाडवा..नव संकल्प दिन - ३० मार्च २०२५ या दिवशी गुढी पाडव्याच्या सुमूहूर्तावर " विश्वावसुनाम " संवत्सर प्रारंभ होते. वर्ष प्रतिपदा हा राष्ट्रीय सण आहे. एकूण साठ संवत्सरे असलेले ऋतू चक्र आहे. त्यातील हे ३९ वे संवत्सर आहे.
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा ! - जोपर्यंत हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजीमहाराज हे दख्खनमध्ये पाय रोवून होते तोपर्यंत औरंगजेबाला संपूर्ण महाराष्ट्रावर आपला मोगली अंमल पसरविणे केवळ दुरापास्त होते.
नाट्यरंगभूमीतील संगीतकलानिधी – पद्मभूषण मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर - त्यांच्या सुरेल गायकीने आणि अभिजात संगीतशैलीने मराठी रंगभूमी समृद्ध केली. नाट्यसंगीताच्या परंपरेला त्यांनी नवे आयाम दिले आणि या क्षेत्रात एक अढळ स्थान निर्माण केले.
शताब्दीत रा.स्व.संघाकडून विस्तारासह संघटित- समरस हिंदू समाजाच्या निर्मितीचा संकल्प - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा दि. २१ ते २३ मार्च २०२५ दरम्यान बंगळुरू येथे झाली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या रुपाने आधुनिक भारताचा पाया रचला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारित भारतीय समाजाची नवरचना करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. या देशाला स्वातंत्र्य तर मिळेल; परंतु जातिभेद, उच्चनीचता आणि अस्पृश्यतेच्या बेड्यांमध्ये समाजातील बहुसंख्य वर्ग जखडून राहिला, त
वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम करण्याचे षडयंत्र का केले जात आहे ?
तुकोबांच्या वैकुंठगमनास हत्या म्हणणे कितपत योग्य ? - तुकोबांनी वेद,देव,व्रतवैकल्य वैदिकधर्म नाकारला होता, त्यांची हत्या झाली होती अशा प्रकारची खोटी मांडणी फाल्गुन महिन्यात केली जाते
विश्व संवाद केंद्र आयोजित लेखन स्पर्धा: 'मी अनुभवलेला महाकुंभ'
जन्म. १० मार्च १८८६३ कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा. श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड यांचे खरे नाव गोपाळराव काशीराव गायकवाड होते. श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड हे १८७५ ते १९३९ साला दरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. ते भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्
भारतात जवळजवळ सातशे अनुसूचित जमाती राहतात आणि त्यांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्यप्रियता. रामायण काळापासून भारताच्या वन क्षेत्रात अनेक राजांनी राज्य केले आहे आणि त्यांनी नागरी राजांना मदत देखील केली आहे.
सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह म्हणजे ‘काव्यफुले’. या संग्रहात त्यांनी अनेक सुंदर रचना केल्या आहेत. यात मुख्यत्वे निसर्गकविता, सामाजिक, प्रार्थनापर, आत्मपर, काव्यविषयक तसेच बोधपर कवितांचा समावेश आहे.
मंगेश पाडगावकर
माणुसकीच्या धर्माचा जागर करणारी - बिऱ्हाड परिषद.. - या परम पवित्र भारत मातेला जर वैभवाच्या शिखरापर्यंत न्यायचं असेल तर, पोटाला कोरभर तुकडा मिळविण्यासाठी दगड फोडणारे, नाचणारे गाणारे, कसरत करणारे , नेहमीच उपेक्षित अशा या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे.
मराठी भाषा दिन - महाराष्ट्रीयन मुलांना मराठी भाषा नीट लिहिता वाचता येत नाही अशा प्रकारचा नकारात्मक सूर सध्या समाजात पसरला आहे . येणाऱ्या काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवणे. ही मराठी भाषिक म्हणून आपली जबाबदारी आहे.
अनादी मी अनंत मी अवध्य विनायक सावरकर - क्रांतीसुर्य, स्वातंत्र्यवीर हिंदू हृदय सम्राट, श्री. विनायक दामोदर सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी योध्दा, निर्भिड सशस्त्र क्रांतिकारक, प्रखर वक्ता, मनस्वी महाकवी.
मानवतावादी विचारवंत सावरकर ( Savarkar ) - खरतर सावरक हे एक थोर मानवतावादी विचारवंत होते पण त्यांचा मानवतावाद स्वप्नाळू नसून वास्तवावर आधारित होता. हिंदुत्व ही विश्वबंधुत्व व मानवता ह्याकडे जाणारे पायरी आहे .
स्वामी दयानंद सरस्वती - स्वामी दयानंद सरस्वती हे एक महान क्रांतिकारक आणि समाजसुधारक होते. भारतीय समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी वैदिक परंपरेची उच्च मूल्ये आणि त्या काळची गरज लक्षात घेऊन आर्य समाजाची स्थापना केली.
श्री गुरुजी ‘मी’ पण संपवलेला महापुरुष - श्री गुरूजींचे व्यक्तिमत्त्वसमजून घेणे सर्वात अवघड आहे. कारण, एका वेगळ्या स्तरावरील संपूर्ण विरोधाभासाने भरलेले वैयक्तिक जीवन, ते अतिशय सहजपणे जगले. मोक्षाच्या वाटेवरून चाललेला आणि शरीरापासून मुक्त असा हाआध्यात्मिक साधक भौतिक जगाच्या गराड्यात निवांत वावरत होता
महाकुंभ - एक' सत्य - जर कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेने मानवतेसाठी काही चांगले साध्य केले तर आपण सर्वांनी धर्म, जात, पंथ काहीही असो, त्याचे आभार मानले पाहिजेत. तथापि, केवळ स्वार्थी हेतूंसाठी विशिष्ट वर्गाला खूश करण्यासाठी खोटा विमर्श मांडणे मानवतेच्या विरुद्ध आहे.
हरिहर एकतेचा प्रत्यय देणारे नरहरी सोनार महाराज - नरहरी सोनार हे आरंभीच्या आयुष्यात एकांतिक शिवभक्त होते. इतर कोणत्याही देवाचे दर्शन घ्यावयाचे नाही,असा त्यांचा बाणा होता. प॑ढरपूरला राहूनही त्यांनी कधी विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही.
जबरी पहाडिया – तिलका मांझी - इंग्रजांच्या आधिपत्याखालून मुक्त करण्यासाठी म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जनजातीतील सुध्दा हजारो लोकांनी प्राणांचे बलिदान दिले.तिलका मांझी हा असाच एक जनजातीतील स्वातंत्र्य सेनानी ज्यानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं.
सामाजिक समरसतेच्या अग्रणी :लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी - तीनशे वर्षांपूर्वीच समरसतेचा मानदंड ठरलेल्या लोकमाता , पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव कालपटावर सुवर्णाक्षराने कोरले गेले
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे ऐतिहासिक महत्त्व - अहिल्यादेवी होळकर यांच्यामुळे भारताच्या इतिहासावर झालेले परिणाम महत्त्वाचे आहेत. विशेषत: हिंदू धर्म रक्षण आणि संवर्धन या दृष्टीने त्यांचे योगदान मोठे आहे.
लोककल्याणकारी अहिल्यादेवी - 'ईश्वराने जे उत्तरदायित्व माझ्यावर सोपवले आहे ते पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे. प्रजेला सुखी करणे हे माझे काम आहे. माझ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आज, सत्ता आणि बळाच्या जोरावर मी जे कार्य करीत आहे त्याचा मला परमेश्वरासमोर अखेरीस जाब द्यावा लागेल.'
अहिल्याबाईंनी आपल्या धर्मकार्याला दानशूरतेची, परोपकाराची जोड दिली. त्यांच्या पुढाकाराने श्री मल्लिकार्जुन, श्री वैजनाथ, श्री काशी विश्वनाथ, श्री घृष्णेश्वर येथे मंदिरे बांधण्यात आली. श्री सोमनाथ आणि श्री ओंकारेश्वर येथे मूर्ती पुन्हा स्थापित करण्यात आल्या.
पर्यावरण रक्षण ही आज काळाची गरज बनली आहे. मानवी अस्तित्वाशी थेट संबंध असणाऱ्या पर्यावरण रक्षणासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळी दिलेले योगदान पाहून त्यांच्या विषयीचा आदर दुणावतो. पर्यावरणाचे महत्त्व त्यांनी त्या काळी ओळखले होते यात शंका नाही.
अहिल्याबाईंच्या राज्यातील आर्थिक धोरण हे राज्य आणि सामान्य जनता या दोघांचे हित साधणारे होते. आर्थिक ताकद ही राज्याचा कणा असते याची जाणीव अहिल्याबाईंना होती. त्यांच्या आर्थिक धोरणावर प्रकाश टाकणारा हा लेख.
प्रयागराज महाकुंभ में गूंजेगा - जनजाति संस्कृति रक्षा का शंखनाद! प्रयागराज में चल रहे महाकुंभ में वनवासी कल्याण आश्रम द्वारा 6 से 10 फरवरी तक भव्य जनजाति समागम का आयोजन किया जा रहा है।
‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे ‘सेवा भवन दौड़’ या मूत्रपिंडाच्या स्वास्थ्या विषयी जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सेवा भवन दौड़’चा प्रारंभ रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता होईल.
‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग। लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग। ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग। त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग।।’
Being Different ह्या पुस्तकाचा ‘धर्म माझा वेगळा’ - पाश्चात्यांच्या वैश्विकीकरणाला दिलेले भारतीय आव्हान - हा विषय फक्त धर्म ह्या अर्थाने नाही तर एकूण समाजव्यवस्था ह्या अर्थाने आहे. सेमेटिक रिलिजन्स आणि हिंदू धर्म आणि समाजव्यवस्था ह्यामधील तात्त्विक, मूलभूत फरक सांगणारे हे लेखन .
समाजातील कुप्रथांना दूर सारत पुण्यश्वोक अहिल्याबाईंनी लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. भारतीय संस्कृतीच्या प्रतिकांचे संवर्धन करत राष्ट्रीय एकतेच्या पुनर्स्थापनेचे कार्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले .
हिंदुत्वाचा विचार कोणाला पराजित करण्याचा नाही तर सर्वांना जिंकण्याचा आहे. शस्त्र नव्हे तर शास्त्र घेऊन आमचा प्रवास सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मा. भय्याजी जोशी यांनी यवतमाळच्या ‘केशव स्मृती’ या भवनाचे लोकार्पण करताना केले.
१९२५ ला स्थापना झालेल्या RSS ला आता जवळपास शंभर वर्षे होत आली आहेत.हा संघ जगाच्या दृष्टीनं एक गूढ आहे.त्यात नेमकं काय चालतं हे समजत नाही.हा संघ सुरुवातीला दुर्लक्षित होता
सार्वजनिक वाचनालय,नाशिक यांच्यातर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा कै.सावित्रीबाई वावीकर स्मृती पुरस्कार यावर्षी कल्याण आश्रम पुणे जिल्हा संघटक श्री.अरुण काथे यांना जाहीर झाला आहे.
आळंदी, दिनांक १४: संस्कृतभाषा देवभाषा आहे. तिचे रक्षण आणि संवर्धन आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन संस्कृत भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र संमेलनाचे अध्यक्ष शान्तिब्रह्म मारूतिबुवा कुऱ्हेकर महाराज यांनी केले.
स्वामी विवेकानंद यांनी समाज, संस्कृती, धर्म, स्त्री, दलित व युवक, व इतर समाजातील विविध घटकांच्या बाबतीत नेमकी कोणत्या स्वरूपाचे चिंतन केलेले आहेत व त्यांची वेळेनुसार प्रसंगीकता काय आहेत, यांविषयीचा शोध घेणे गरजेचे आहेत.
गेल्यावर्षी गेल्यावर्षी पौष शुद्ध द्वादशी अर्थात प्रतिष्ठा द्वादशीला अयोध्येत श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. आज त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त
अविनाशी बीज : भारतीय गणित व त्यांच्या विश्वसंचारचा रंजक इतिहास - मूळ इंग्रजी लेखक डॉ. भास्कर कांबळे मराठी अनुवाद - डॉ. श्रीराम चौधाईवाले व आनंद विधाते प्रकाशन : ११ जाने. २०२५
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सौजन्याने सेवा विभाग आणि पर्यावरण संवर्धन गतिविधीच्या वतीने विविध सामाजिक संघटनांच्या सहयोगाने पवना आणि मुळा नदीच्या ४ घाटांवर स्वच्छता अभियान करण्यात आले. नूतनवर्षाची सुरूवात सेवासंस्काराने, सेवाउत्सवाने करण्यात आली.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती समाजात महिलांचा दर्जा उंचावण्यासाठी चिरंतन काम उभे करणारे उपासनी महाराज
समाजमाध्यमांमुळे आता माध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. त्यामुळे भारताबद्दलची जागृती वाढली असून, कंटेंट क्रिएटर्सनी समाजमाध्यमांद्वारे ज्ञानाधारीत देशाभिमान जागवावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
सोयाबीन आणि कांद्यासाठी किसान संघाची केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत बैठक (KISAN SANGH)
हिंदू समाज जोडण्यासाठी श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रांसारख्या यात्रा आवश्यक आहे, असे प्रतिपादन प.पू. काडसिद्धेश्वर स्वामिजी यांनी केले. श्री रेणुकामाता दर्शन रथयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
संघाला संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करायचे आहे म्हणजे देशातील प्रत्येक माणूस आपल्या संघटनेशी आणून जोडायचा आहे. या अर्थाने संघातील व्यवस्थापन म्हणजे प्रत्येक माणूस संघटनेशी जोडण्याचे व्यवस्थापन असे म्हणता येईल.
संघाच्या पुण्यातील ‘मोतीबाग’ कार्यालयात घोष संग्रहालय आणि अभिलेखागार (अर्काइव) हा प्रकल्प साकारला असून संघाच्या घोषासंबंधीची विस्तृत माहिती आणि वाद्ये येथे संग्रहित करण्यात आली आहेत.
सुमारे ५००० वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त व परममित्र अर्जुन याला कुरुक्षेत्रावर एकादशीच्या दिवशी भगवत गीता सांगितली. तेव्हापासून ही एकादशी "गीता जयंती " म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
"गो आधारित शेती आणि उत्पादनांनी देश सक्षम होईल!" असे विचार अखिल भारतीय गोरक्षा प्रमुख दिनेश उपाध्याय यांनी सोमवार, दिनांक ०९ डिसेंबर २०२४ रोजी विश्व हिंदू परिषद सभागृह, चिंचवड येथे व्यक्त केले.
विविध देशांना निमंत्रणे पाठविण्याचे दोन हेतू आहेत. यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनास अधिक गती मिळेल आणि या निमित्ताने विविध देशांशी भारताचे संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.
बांगला देशातील हिंदू अत्याचाराचा मुद्दा सामान्य माणसात मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.
पूर्वांचलातील राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रचणारे कै.भय्याजी काणे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संघटन मंत्री अतुलजी जोग यांच्या जाहीर व्याख्यानाचे दि.८ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्र उभारणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. आंबेडकर यांची दूरदृष्टी
' पर्यावरणाचा विचार डावलून भारत विश्वगुरू होऊ शकणार नाही,म्हणूनच आपल्या मूळ भारतीय संस्कृतीत सांगितल्या प्रमाणे माणसाने निसर्गात ढवळाढवळ न करता निसर्गानूकुल वर्तन ठेवले पाहिजे.'
जर तुम्ही हिंदू असाल आणि बांगलादेशात रहात असाल तर ही पृथ्वीवरील नरकाची जिवंत व्याख्या आहे. 1946 च्या नोआखली दंगलीने बांगलादेशात हिंदूंविरुद्ध मुस्लिम हिंसाचाराची सुरुवात केली, जी आजही सुरू आहे.
पुणे, ः महाराष्ट्रभूषण शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
बांगलादेश नव्हे, हा तर कंगालदेश!!! हवालदिल झालेल्या हिंदूंवरील अत्याचारांचे सत्र तीव्रतेने सुरु झाले. कलाकार, खेळाडू, गायक, पोलीस अधिकारी अशा अनेक पेशातील हजारो हिंदूंची हत्या करण्यात आली. खुलना, रंगपूर, राजशाही, बारिसाल अशा विभांगामध्ये अजूनही हे सत्र सुरूच आहे.
टंट्या भिल्लांचा जन्म १८४२ साली मध्यप्रदेशातील बदादा गावात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव भाऊसिंह होते.भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासूनच भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे.या युध्द कलांमध्ये टंट्या तरबेज होते.
बांग्लादेशातील हिंदू अत्याचारांचे भयावह वास्तव आणि आपण
क संशोधन गट प्रायोजक संस्थेने दिलेल्या अजेंडावर काम करतात. परिणामी, ते हेतूपूर्ण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या कथा चित्रित करण्यासाठी खोटे विमर्श निवडू शकतात.
“भारत देश हा प्राचीन काळापासून ज्ञाननिष्ठ राहिला आहे. पण मधल्या काळात झालेल्या सांस्कृतिक आक्रमणांमुळे मूळ ज्ञानप्रधान विचार दबल्यासारखा झाला. हा विचार पुन्हा प्रतिष्ठित होण्याची गरज असून पुनरुत्थान विद्यापीठ या कार्यासाठीच प्रयत्नरत आहे",
संविधानाच्या अंतर्गत मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये सर्वात मोठ्या लोकशाही देशासाठी तयार केलेले भारताचे संविधान हे जगातील एकमेव सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
बांगलादेशात 77 - 78 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. त्याच किंकाळ्या, त्याच अंतःकरण भेदणारे क्रंदन, आसवांनी डबडबलेली तेच डोळे, पाशवी बलात्कारानंतर फेकलेली तीच बिभत्स प्रेते, तीच उद्ध्वस्त-जळकी घरे, तेच मौन, मूकदर्शक बनलेले प्रशासन आणि तेच असहाय हिंदू...!
महाविद्यालय केंद्र व राज्य सरकारच्या 'हिंदुत्ववादी' भूमिके अंतर्गत काम करत असल्याचा आरोप आणि "मुस्लिम खतरे मे है" चा आरोप करत कर्नाटक उच्च न्यायालयाचे दार मुस्लिम विद्यार्थिनी पक्षाकडून ठोठावण्यात आले. तसे पाहिल्यास हा वाद अत्यंत मर्यादित स्वरूपाचा होता.
हिंदू धर्म हा भारत देशाचा आत्मा आहे. हिंदू संस्कृतीचा वारसा हजारो वर्षांपासून चालत आलेला आहे. भारतात हजारो वर्षांपासून अनेक मंदिरे अस्तित्वात असून, अनेक राजवटीतील राजांनी मंदीर उभारणीसाठी विशेष योगदाने दिली आहेत.त्या मंदिराच्या स्थापत्यकले पासून ते तेथील शिल्पकलेपर्यंत प्रत्येक गोष्टीने आजही मनाला
वीर योद्धा - लछित बोरफुकन - यांच्या प्रभावशाली नेतृत्व, शौर्य आणि बलिदानावर नवसंजीवन प्राप्त झालेल्या आसामने स्वातंत्र्याचा मुक्त श्वास अनुभवत स्वराज्याचा मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय विकास केला.
राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 : शिक्षा के माध्यम से उज्जवल भविष्य का निर्माण
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची देश भक्ती - जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी ही भीष्मप्रतिज्ञा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहताना घेतली..
भारतीय इतिहासात अलौकिक शौर्य गाजवणारे अनेक क्रांतिवीर होऊन गेले, पण त्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत म्हणावा तसा पोहोचलेला नाहीये, अशा अज्ञात वीरांपैकी एका वीराची कथा आहे भागोजी नाईक यांची कथा.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मजदूर , किसान या क्षेत्रांची जबाबदारी ज्यांच्याकडे देण्यात आली ते म्हणजे संघाचे जेष्ठ प्रचारक श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी
व्यर्थ न हो बलिदान
देशाच्या सर्व समस्यांचे निराकरण केवळ एकाच उपायात आहे - - छत्रपति शिवाजी महाराजांचे चरित्र - गोविंद गिरी महाराज
सनातन हिंदू संस्कृतीवर घाला घालणाऱ्या शक्तींना वेळीच रोखा - आचार्य गोविंददेवगिरीजी महाराज
दीपोत्सव २०२४ - बिजलीनगर ,
अहिंसा परमो धर्म: - भगवान महावीर - अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, क्षमा, त्याग, संयम, प्रेम, करुणा, नम्रता आणि सदाचार या सर्वांचे सार म्हणजेच महावीरांचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे
सर्व भेद विसरून हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक - ह.भ. प. गणेश महाराज सुरुलकर संतांचे जीवन हे सर्वांमध्ये परमेश्वर पाहण्यास शिकवणारे आहे. मरावे परी किर्तिरुपे उरावे असे संतवचन आहे. असे जीवन जगण्यासाठी आवश्यक ते कार्य करण्याचा मार्ग संतांनी समाजाला दाखवला.
यशवंतराव होळकर हे सेनापती म्हणून जेवढे पराक्रमी होते, तेवढेच धर्माभिमानी म्हणूनही त्यांचे स्थान अद्वितीय आहे. हिंदू धर्माबद्दलचा त्यांचा अभिमान त्यांच्या पत्रव्यवहारात जागोजागी दिसून येतो.
कितीही संकटे,अडचणी आल्या तरीही आपण सर्वांनी एकी आणि एकजुटीने एकमेकांना आधार दिला पाहिजे. समजून घेत सामावून घेतले पाहिजे.
२८ ऑक्टोबर हा दिवस भगिनी निवेदिता यांची जयंती त्यानिमित्त
आपली भारतीय संस्कृती विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. उच्च आदर्शांचे पूजन, उत्तमाचा आदर, सहकार्यांविषयी प्रेम, समाजासाठी समर्पण, कृतज्ञता ही श्रेष्ठ जीवनमूल्ये प्राचीन काळापासून जतन केली आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये परोपकारार्थ समर्पितांना आदराने मातेचे स्थान देऊन गौरवान्वित करण्यात आले आहे. नद्यां
भोजन हे केवळ पोट भरणे नसून जठराग्नीची पूजा आहे. त्याला 'यज्ञकर्म' म्हटलेले आहे.
रा. स्व. संघ माणूस घडवणारी संघटना - सांस्कृतिक वार्तापत्र दिवाळी अंक
विद्यार्थ्यांनी लुटला अंतराळ विज्ञान प्रदर्शनाचा आनंद
जम्मू आणि काश्मीर हे राज्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच! निसर्गाचं वरदान लाभलेलं नंदनवन.
पिंपरीत उद्या घर घर संविधान उपक्रम शुभारंभ
भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी 'स्व'चा आधार आवश्यक
मतदान जागृतीसाठी - उदय निरगुडकरांचे व्याख्यान
निगडीत मातृशक्ती जागर कार्यक्रम - महिलांच्या सहभागातूनच द्वेषमुक्त निकोप समाजनिर्मिती - अभिनेते राहुल सोलापूरकर
प्रेक्षणिय ठिकाणी फार तर एखाद्या ऐतिहासीक किल्ल्यावर विद्यार्थ्यांची सहल जाते. मात्र आदिवासी पाड्यावर जाऊन, त्यांच्याच घरी मुक्काम करत स्थानिक जीवन जगण्याचा अनुभव फार कमी विद्यार्थ्यांना मिळतो. सेवांकुर भारत या संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना हा अनोखा अनुभव मिळाला..
भारतीय परंपरा शिकवणी लावून कळत नाही
कोजागिरी जागृत होण्याचा दिवस - हिंदूंनी सावध आणि संघटित राहणे आवश्यक आहे
विश्व हिंदू परिषद - मंदिर स्वच्छता , मंदिर रोषणाई
भौतिक प्रगतीसाठी उत्पन्नाचे साधन चांगले असायलाच हवे. मात्र तेच जीवनाचे ध्येय होऊ शकत नाही. समाज परिवर्तन हे आयुष्याचे ध्येय असायला हवे. दुर्दैवाने आजची शिक्षण प्रणाली ध्येयविरहीत झाली असून, साध्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. ध्येयविरहीत शिक्षणप्रणाली राष्ट्रासाठी घातक आहे - डॉ. मनमोहन वैद्य
प्रचारकांच्या माता
महर्षी वाल्मिकींची कथा खूपच रोचक आणि अर्थपूर्ण आहे. चांगल्या संगतीत राहिल्याने माणसाचा कसा उद्धार होतो, याचे वाल्मिकी हे एक उत्तम उदाहरण आहे. देवर्षी नारदमुनींच्या सहवासात आल्यानंतर वाल्मिकी एक थोर संत झाले, ब्रम्हर्षी झाले आणि त्यांनी सर्व जगाला अलौकिक असे 'रामायण' नावाचे महाकाव्य दिले.
राष्ट्र कार्य हेच धर्म कार्य
प्रवास भगीरथ प्रयत्नांचा...!
भारतीय संस्कृतीला प्राचिन इतिहास आहे. हिंदू हाच भारतीय संस्कृतीचा पाया आहे. संविधानाने आपल्याला अधिकारासोबत जबाबदारीसुद्धा दिली आहे आपण त्याची जाणीव ठेऊन मतदान करायला हवे असे मत आशिष दुसाने यांनी व्यक्त केले.
स्वयंप्रकाशी अंजनाताई
अहिल्यादेवींचे योगदान
आंतरराष्ट्रीय उद्योगजगतातील एक प्रसिद्ध नाव असलेले रतन टाटा यांनी भारतीय उद्योग क्षेत्रात एक नवीनच परिमाण निर्माण केले. त्यांनी केवळ टाटा समूहाचेच नव्हे, तर संपूर्ण भारतीय उद्योग क्षेत्राचे रूप बदलून टाकले. त्यांच्या या प्रयत्नांचा पाया होता - 'स्वदेशी'
रेखाताई आता राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू म्हणून नावाजल्या गेल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वारजे येथील आर. एम. डी महाविद्यालय क्रीडांगणात, तर पौड रोड वरील जीत मैदानावर शस्त्रपूजन उत्सव झाला.
शनिवार पेठेतील भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेत नुकतेच महा भोंडला कार्यक्रम आयोजित करण्यात आलो होता. कुटुंब प्रबोधन कसबा भागाच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले.
राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे फक्त समर्थक, हितचिंतक होऊ नका, स्वयंसेवक व्हा.
गणवेशातील स्वयंसेवकांची शिस्तबद्ध कवायत, घोषाचे रणभेदी वादन, अंगावर शहारा आणणारे दंडयुद्ध, ताकदीचा कस पाहणारे नियुद्ध आणि व्यायामयोगाच्या प्रात्यक्षिकांनी शनिवारी (दिनांक 6) संध्यांकाळी पुण्यातील 37 मैदानांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन उत्सव पार पडला.
हिंदू बहुसंख्य आहेत तो पर्यंतच संविधान सुरक्षित आहे. संविधानाच्या रक्षणासाठी राजकीय हिंदुत्व प्रबळ असायला हवे. कारण तेंव्हाच सांस्कृतिक हिदुत्वाला बहर येतो, असे प्रतिपादन माजी खासदार आणि ज्येष्ठ अभ्यासक प्रदिप रावत यांनी व्यक्त केले.
सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई । गेली कीर्ति करूनिया भूमंडळाचे ठायी ॥ महाराज अहिल्याबाई पुण्य प्राणी। सम्पूर्ण स्त्रियांमधी श्रेष्ठ रत्नचखाणी। दर्शने मोठ्या पापाची होईल हानी । झडतात रोग पापांचे पिता पाणी । वर्णिती कीर्ति गातात संत ते गाणी । झाली दैवदशे ती होळकरांची राणी ॥- अनंत फंदी
कुटुंबियांचा भक्कम आधार असेल तर, कोणतीही कमतरता भरून यायला एक मोठी सपोर्ट सिस्टीम पाठीशी आहे. हा विश्वासच शारिरीक उणीवा बोथट करतो. याचा जीवनात पदोपदी प्रत्यय आला. उमाताई आपल्या वाटचालीविषयी भूतकाळापासून डोकावत आपली जीवनकहाणी सांगत होत्या.
सजग रहो अभियान
‘सेवा भवन’ प्रकल्पात डॉ. भा. र. साबडे यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या प्रशिक्षण दालनामुळे डॉ. साबडे यांचे ज्ञान, त्यांचे कर्तृत्व आणि सेवावृत्ती यांची माहिती सदैव नव्या पिढीपुढे राहील, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी व्यक्त केला.
संघ (RSS) स्थापन होण्यापूर्वीचा इतिहास तपासला तर फितुरी, भेदाभेद याने समाज ग्रासला होता आणि देशभक्तीचा भाव जागृत करणे हाच त्यावर इलाज आहे असे डॉ हेडगेवार यांना वाटले.
सरला मुकुंद हजारे यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यातून तिसरी मुलगी झाली. मी नकोशी होते हे सरला ताई सांगत असताना अंगावर काटा आला.
हे कर्मयोगिनी राजयोगिनी जयतु अहिल्यामाता । युगों युगों तक अमर रहेगी यशकीर्ति की गाथा । जय जयतु अहिल्यामाता । जय जयतु अहिल्यामाता ॥ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कार्याचा जागर .
सार्वजनिक जीवनाची सात तत्त्वे नोलन तत्त्वे म्हणून ओळखली जातात. 1994 मध्ये शास्त्रज्ञ नोलन यांनी निस्वार्थीपणा, सचोटी, वस्तुनिष्ठता, जबाबदारी, मोकळेपणा, प्रामाणिकपणा आणि नेतृत्व ही सात तत्वे सांगितले. परंतू, 300 वर्षांपुर्वीच अहिल्याबाई होळकर यांनी ही तत्वे प्रत्यक्ष आचरणात आणली.
प्रथितयश प्रकाशिका कै.सौ. अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतीप्रतित्यर्थ दिला जाणारा स्नेहांजली पुरस्कार यांदा प्राचार्य श्याम भुर्के यांना जाहीर झाला आहे. स्नेहल प्रकाशनच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
राज्य सरकारकडून आता देशी गायीला ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली संतांवर सातत्याने जातीयवादी आणि आक्षेपार्ह टीका करत असतात. तसेच संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रभु श्रीरामांवर ज्ञानेश महाराव यांनी टिका केली. त्यांना अटक करावी.
रिलीजन ही पाश्चात्य संकल्पना आहे; भारतीय संकल्पना हिंदू रिलीजन किंवा कोणताही ‘इझम’ नाही - हा सनातन धर्म आहे, विश्वाचा शाश्वत नियम आहे, जो कोणत्याही कठोर आणि अंतिम तत्त्वांमध्ये गणला जाऊ शकत नाही
१९३० साली आजच्याच दिवशी म्हणजे २५ सप्टेंबर रोजी सकाळी तरुण नाग्याने आपल्या आईचे व बहिणीचे हे बोलणे ऐकले आणि क्षणात त्याला त्याच्या जीवनाचे गमक लक्षात आले. आपल्या स्वतःच्या मातृभुमीत, आपल्या हक्काच्या जंगलांमध्ये आपल्यालाच जाण्यास मनाई आणि हा निर्बंध लावणारे कोण? तर परकीय इंग्रज!
विधानाचा मूलभूत ढाच्या बदलण्याची तरतूद संविधानात नाही त्यामुळे संविधानात दुरुस्त्या होऊ शकतात पण संविधानाचा मूलभूत ढाचा बदलणे शक्य नाही. संविधानात बदल होणार या राजकीय हेतूने व जाणून बुजून केलेला अपप्रचार आहे.
संविधान सभेमधील त्यांचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने मोठे आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्मानचे मोठे काम त्यांनी केले असून, आज त्यांचे उदाहरण घेऊन राम मंदिरसारखा प्रकल्प उभा राहिला आहे
संविधानात बदल होणार, असा अपप्रचार राजकीय हेतूने जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. विविधतेने नटलेल्या भारतीयांच्या एकतेचे सूत्र हे संविधान आहे. कोणाचा बापही संविधान बदलू शकत नाही, अशी स्पष्टोक्ती संविधानाचे अभ्यासक अॅड. विजय गव्हाळे यांनी दिली.
सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने स्व. म. ह. तथा अण्णा गोडबोले स्मृती पुरस्काराने माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांना सन्मानित करण्यात आले. (shirdi) शिर्डी येथे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९३१ साली डॉ आंबेडकर यांनी असे भाकीत केले होते की स्वातंत्र्य मिळाल्यावर एकीकरण होईल आणि संस्थाने भारतात विलीन होतील
आधुनिक धकाधकीच्या जीवनात दिवसेंदिवस जीवनशैलीशी निगडीत आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रासायनिक औषधांचे दुष्परिणाम पाहता आयुर्वेदिक किंवा निसर्गोपचाराला प्राधान्य दिले जात आहे. निसर्गोपचार पद्धतीने विविध आजारांवर उपचार घेण्याचे प्रमाण वाढले असून, यासाठी खासगी व्यावसायिकांची मागणी वाढली आहे.
वक्फ बोर्डासंबंधीच्या पुस्तिकेचे प्रकाशन
शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS वर्षभरातील उत्सवांमध्ये विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व आहे. कारण याच दिवशी 1925 मध्ये संघाची पहिली शाखा नागपूरच्या मोहिते वाड्यात लागली होती. यंदा प्रमूख पाहुणे म्हणून इस्त्रोचे माजी प्रमूख डॉ. के. राधाकृष्णन उपस्थित राहणार आहे.
पूज्य गुरुजींच्या तैलचित्राचे अनावरण
पुण्याजवळचे खडकवासला धरण हे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आणि महाराष्ट्राला जोडणारा एक बंध आहे. या धरणाला लावलेले आपोआप उघडणारे कळसूत्री दरवाजे हे सर्वात प्रथम त्यांनी तयार केले. नंतर त्या कल्पनेचा उपयोग पनामा कालव्यात करण्यात आला.
छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यात जन्माला आलेले रामेश्वर मोठेपणी गहिरा गुरू म्हणून ओळखले जातात. आदिवासी समजाता शिक्षण, छात्रावास आणि धर्मांतर रोखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. रामेश्वर ते गहिरा गुरू हा जीवनप्रवास मांडणारा हा लेख ..
महाराष्ट्राला एक थोर संत परंपरा लाभलेली आहे.संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकाराम, समर्थ रामदासांपर्यंत. या संत परंपरेतील अलीकडच्या शतकातील तीन संत विदर्भात होऊन गेले, त्यामध्ये प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचा समावेश आहे.
ऐतिहासिक पन्हाळगडाचा जोड किल्ला असलेल्या या पावनगडा बरोबरच कोल्हापुर जिल्ह्यातील गगनगड, कलानंदीगड, सामानगड, पारगड या किल्ल्यांचीही राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणार आहे.
नाभिक व्यावसायासाठी कर्ज पुरवठ्यापासून ते कौशल्य विकासापर्यंत विविध योजना संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. अखेरिस राज्य सरकारने यासाठी निधीची तरतूद केली आहे.
महाराजांनी हिंदवी स्वराज्य संकल्पनेने बांधलेला १८ पगड आणि १२ बलुतेदार यांचा संपूर्ण समाज ! परंतु दुर्दैवाने महाराजांच्या विशाल दृष्टीला संकुचित करणारे कपुत अलीकडच्या काळात जन्माला आले आहेत. ते स्वतःला इतिहासकार समजतात!
श्री रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी
हवामान बदल, बाजारातील चढ-उतार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीचे अर्थकारण दिवसेंदिवस बदलत आहे. शाश्वत शेतीसाठी भारत केंद्रीत अभ्यास आणि संशोधन होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने 2,291 कोटींची गुंतवणूक योग्यच आहे, मात्र त्याचे फलित अंमलबजावणीव अवलंबून आहे.
११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो शहरात केलेले जगप्रसिद्ध भाषण आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, त्याच परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मपरिवर्तनाला केलेला कडाडून विरोधही तितकाच चर्चेचा विषय ठरला.
महाराष्ट्रातील मराठे तमिळनाडूत परके ठरले नाही. कारण स्थानिक समाजजीवनाला त्यांनी समृद्ध केले. आपल्यातील हा एकतेचा धागा धर्मातून येतो. सत्यातून येणारा हाच हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
बलराम जयंती
साताऱ्याच्या इतिहासात आठ सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस आहे. आठ सप्टेंबर रोजी १८५७ च्या बंडात सहभाग असणारी सतरा नररत्ने या पवित्र मातीत विसावली. या पवित्र स्मृतींना उजाळा देण्याचे काम गेंडामाळ येथील फाशीचा वड अव्याहतपणे करीत आहे. (satara, Fashicha vad)
छत्रपति शंभुराजांची श्रीगणेशवंदना
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा. जेजूरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. जेजूरी गड हे समाज जागृतीचे श्रद्धा केंद्र असून यामुळेच धर्म टिकला आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक RSS डॅा. मोहन भागवत यांनी काढले.
एका समर्पित जीवनाची जन्मशताब्दी - भय्याजी काणे
पुण्यातील शास्त्रज्ञांनी सीझियम लीड ब्रोमाइडचा मायक्रोक्रिस्टर बनविण्यात यश आले असून, तो सिलिकॉन डिटेक्टरपेक्षा 100 पटींनी संवेदनशील आहे. IISER Pune
महिलांवरील गुन्ह्यांमध्ये त्वरेने आणि कालबद्ध न्यायाची गरज आहे. कायदा व्यवस्थेबाबत सरकारने सजग आणि सक्रिय असले पाहिजे आणि गरज पडल्यास कायदा बळकट केला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्यक्त केले आहे. जाती जनगणना, वक्फ बोर्ड आदी विषयांवर संघाने मत मांडले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची(RSS) समन्वय बैठक म्हणजे नक्की काय असते? त्यात कोण सहभागी होते? चर्चेचे मुद्दे काय असतात? या बैठकीचे वैशिष्ट्ये काय असते, अशी अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्याचाच आढावा घेण्याचा हा प्रयत्न...
भटके विमुक्तांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र ” अभियान २०२४
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्ताने संत तुकाराम नगर परिसरातील नागरिक पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना देणार आहेत. ahilyadevi holakar
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जागतिक इतिहासात आपल्याला स्थान प्राप्त झाले आहे. मात्र महाराजांचे खरे गुन्हेगार आपण आहोत. कारण तेंव्हा आग्र्याहून सूटणाऱ्या शिवाजी महाराजांना आपण आज राजकारण आणि जातकारणात अडकवले आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
ऑलंपीकवीर स्वप्नील कुसाळे यांनी हिंदू संस्कृती पुढे जावी म्हणजे हिंदू राष्ट्र आणखी मोठे होईल, असे वक्तव्य केले. त्यानंतर हिंदूराष्ट्र संकल्पनेबद्दल अनेक गैरसमज पसरविण्यात येत आहे. नक्की हिंदूराष्ट्र म्हणजे मुस्लीम द्वेष आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक याबद्दल काय म्हणतात याचाच घेतलेला आ
महाराष्ट्राच्या मातीत खाशाबा जाधवांनतर तब्बल 72 वर्षांनी स्वप्नील कुसाळे यांनी ऑलंपीकचे पदक खेचून आणले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा अभिमान असून, बालेवाडी - हिंजेवाडी येथील दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी हिंदू संस्कृती वाढली पाहीजे, असे आवाहन केले .
निर्मल प्रदक्षिणा - ब्रम्हगिरी नाशिक
राजकारण, उद्योग आणि धर्मांध चळवळींतील काही लोभी लोकांना जगाव वर्चस्व कायम ठेवायचे असते. युद्ध केवळ सीमेवरच सीमित राहिलेला नाही, तर बौद्धिक पातळीवरही, विशेषत: सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने लढला जात आहे. यातील एक पद्धत म्हणजे "वोकिझम" (wokeism)...
प्रकृती वंदन म्हणजेच विविध झाडे, प्राणी, नदी, तळे, पाण्याचे स्रोत इत्यादी सगळयांना पूजनीय मानण्याची, सन्मान देण्याची भारतातील पूर्वापार चालत आलेली परंपरा. प्रकृतीच्या विविध संसाधनांना मनुष्यासमान दर्जा देऊन, पशू पक्षी वनस्पती यांच्यात देवस्वरूप बघून, त्यांच्या अधिकारांचे जतन करण्याची परंपरा आहे
संस्कृत ही ज्ञानभाषा आहे हे सगळ्यांना मान्य आहे, माहित पण आहे. नवीन पिढीला हे कळावे म्हणून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आग्रहामुळे भाषा सोडून प्रत्येक विषयाच्या पुस्तकात पहिला पाठ ‘भारतीय ज्ञान परंपरेवर’ राहणार आहे.
ब्रिटिश अधिकारी जॉन सॉंडर्सच्या वधानंतर क्रांतिकारक राजगुरू (#Rajguru) नागपूरला का गेले? संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी राजगुरूंना कोणता सल्ला दिला होता? राजगुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते का? (RSS) या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न....
आपण आपल्या अनुभवाच्या आधारे विविध जीवनमुल्यांची व्याख्या केली आहे. पण आधुनिक राष्ट्र म्हणून पुढे जाताना अशा संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेn (RSS) अखिल भारतीय प्रचार प्रमूख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले.
भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञांनी तब्बल 34 अतीविशाल रेडिओ स्त्रोतांचा शोध घेतला असून, अत्यंत दुर्मिळ असलेल्या स्त्रोतांमुळे दीर्घिकेच्या अंतिम टप्प्यातील विज्ञान उलगडण्यास मदत होणार आहे. खोडद (नारायणगाव) जवळील अद्ययावत जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (GMRT) सहाय्याने हा शोध लागला आहे.
प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा जगात सर्वश्रेत्र मानली जाते. भारतीय मानसिकतेचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या विजाराचा केंद्रबिंदू हा आध्यात्मिकता आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठक यावर्षी केरळातील पलक्कड येथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. संघाची ही तीन दिवसीय अखिल भारतीय बैठक साधारणपणे वर्षातून एकदाच घेतली जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये पुण्यात ही बैठक झाली होती.
विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२४ ची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक सम्राट फडणीस, ‘महाराष्ट्र टाईम्स’चे पुण्यातील बातमीदार
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पुणे आणि नागपूर कार्यालयांत ध्वजारोहण पार पडले. यावेळी उपस्थित स्वयंसेवक, नागरिक आणि अधिकाऱ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली.
समाजातील नव्हे तर समाजाचे संघटन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली 100 वर्षे कार्यरत आहे. संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय? (Contribution Of RSS in indian Independence Movement)
प्रेम, त्याग आणि आपलेपणाचा भाव म्हणजे मातृत्व होय. भारतीय महिलांमध्ये हे मातृत्व जागृत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंप्रमाणेच आजच्या महिलांमध्ये संकल्पित मातृशक्तीची गरज आहे, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांताक्का यांनी व्यक्त केले.
देशाचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना सर्व नागरिकांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुस्लिम समुदायाच्या वक्फ कायद्यात सुधारणा करणारे वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ सरकारने मांडले आहे.
जागतिक पर्यावरण दिवस
लोकांच्या अंतःकरणात चांगले विचार रुजवून समाजव्यवस्था स्थिर करण्याचं काम पुस्तकेच करतात.
बंधुत्वाचे घडवू दर्शन I समता आणू समरसतेतून II'
शिलास्मारक आणि विवेकानंद केंद्र निर्मितीचे मोठे कार्य
'राष्ट्र प्रथम' या सूत्राकडे माध्यमविश्वाचे दुर्लक्ष नको - शहजाद पूनावाला यांचे प्रतिपादन
अनिरुद्ध देवचक्के,अरुण मेहेत्रे, सुषमा नेहरकर, आशुतोष मुगळीकर यांना नारद पुरस्कार घोषित
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आवश्यक ते योगदान संघाने आपल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून दिले आहे.
Sindhis, Balochis, Mohajirs and Pashtuns feel alienated in Pakistan. Their separatist movements are getting stronger by the day.
स्वराज्य मिळाल्यानंतर ते सुराज्यात रूपांतरित व्हावं म्हणून गाडगीळांनी आपला वाटा उचलला. ते ‘मुंबई ग्राहक पंचायत’चे २५ हून अधिक वर्ष अध्यक्ष होते.
९ ऑगस्ट या दिवशी इंग्रज आणि अमेरिकेतील मूलनिवासींचे युद्ध होऊन अनेक मूलनिवासी मृत्युमुखी पडले.
सर्व भारतीयांनी ‘गुलामगिरीचा जेट लॅग’ दूर करून आपल्या स्वतंत्र प्रतिभेच्या आधारे कार्यशील व्हावयास पाहिजे.
तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो तुझ्यासम आमुची तनुही देशकार्यी पडो.
कारगिल विजय दिवस हा 1999 साली कारगिल युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ दर वर्षी 26 जुलैला साजरा केला जातो
मंगळवारी पुण्यात अंत्यसंस्कार. सरसंघचालक आणि सरकार्यवाह उपस्थित राहणार.
देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील एक काळ रात्र म्हणून ज्या पर्वाचा उल्लेख करावा लागेल तो काळ म्हणजे हा आणीबाणीचा काळ. २५ जून १९७५ ते २० मार्च १९७७.
व्यक्ती किंवा संघटनेसाठी संविधानाच्या तरतुदींचा दुरुपयोग होता कामा नये - सरकार्यवाह
सर्वस्पर्शी समाजपरिवर्तनाचे उद्गाते
.
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ती दातार ।।
समाज सहयोगातून संघ साधणार पंचपरिवर्तन
सुनील आंबेकर यांनी उलगडला संघाच्या शंभरीचा 'रोडमॅप'...
30 Jul 2025
रामदासस्वामी लिखित वाल्मिकी रामायणाच्या संपादित आवृत्तीचे प्रकाशन...
06 Jul 2023
१९७५ मधील आणीबाणी भारताच्या आत्म्यावर झालेला आघात होता. त्या अंधकारमय काळात राष्ट्रीय...
विश्व संवाद केंद्र - पुणे
24 Jun 2025
चितमपल्लींनी निसर्गालाच गुरु मानले, जीवनाचे आणि अस्तित्वाचे गूढ उलगडणारे हे नाते आहे....
विश्व संवाद केंद्र - पुणे
20 Jun 2025
निर्मल वारीसाठी तब्बल ३ हजार ६०० फिरते शौचालये वापरण्यात येत असून, आषाढी...
विश्व संवाद केंद्र - पुणे
07 Jul 2025
माणुसकीच्या धर्माचा जागर करणारी - बिऱ्हाड परिषद.. - या परम...
श्रीकांत तिजारे
27 Feb 2025
मातृशक्ती पुणे आयोजित महा भोंडला
प्रमुख पाहुणे - सौ . गिरीजा ओक गोडबोले
Nov 30, -0001
00:00 To 00:00
एकता मासिकाचा दिवाळी अंक प्रकाशन सोहळा
Mar 06, 2023
12:00 To 00:00
सस्नेह नमस्कार ????
गेली ९५ वर्षे
Mar 06, 2023
13:37 To 00:00
भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर
ग. ह. खरे
Jun 11, 2023
18:30 To 20:00
ज्येष्ठ इतिहास संशोधक मा.
Mar 15, 2023
10:00 To 12:00
पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान संचलित बाळासाहेब
Mar 22, 2023
10:30 To 12:30
============
ANNOUNCEMENT
Lecture At Pune
============
** Vivekanand Lecture Series **
Topic - Hindutva Movement:
Mar 12, 2023
10:00 To 12:00
© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.